भाजप सरकारच्या काळात राज्यात दलितांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. यात अहमदनगर जिल्हा आघाडीवर असल्याची टीका रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई यांनी मंगळवारी येथे पत्रपरिषदेतून केली. ...
नवी मुंबईत पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत अमरावती पोलीस विभागात कार्यरत पल्लवी गणेश या खेळाडूने लांब उडीत सुवर्णपदक पटकाविले. जलतरण स्पर्धेत अमित गोरेने द्वितीय क्रमांक पटकावला. ...
राज्याच्या अनेक शहरात कूर्मगतीने सुरू असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी थेट मुख्यमंत्र्यांनीच पुढाकार घेतला आहे. राज्यातील नागरी भागात ‘पीएम’ आवास योजनेचे संनियंत्रण गृहनिर्माण विभागाकडून होत असले तरी प्रत्यक्षात अंमलबजावणी ...
राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या घुईखेड येथील संत बेंडोजी महाराज संजीवन समाधी सोहळा व यात्रेला गुरुवार, १८ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या यात्रेला तब्बल ६७३ वर्षांची परंपरा लाभलेली आहे. ...
द-याखो-यात वास्तव्यास असलेल्या आदिवासींच्या मुलामुलींना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देण्यासाठी नामांकित शाळांमध्ये प्रवेशाची योजना राज्य शासनाने सुरू केली. मात्र, आदिवासी विद्यार्थी असल्यास अन्य संवर्गातील विद्यार्थी प्रवेश घेणार नसल्याने काही नामांकित ...
यंदाच्या खरिपात विभागातील १० लाख ७१ हजार हेक्टर कपाशी क्षेत्रापैकी किमान ९ लाख हेक्टरमधील कपाशीचे बोंडअळीमुळे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. यासाठी किमान ९०० कोटींची मदत ‘एनडीआरएफ’मधून अपेक्षित आहे. ...