चांदूर बाजार ताालुक्यातील खरवाडी येथे एका शेतमजुराचा फवारणी करताना मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. सुदाम गंगाराम गभणे (५५, रा. खरवाडी) असे मृताचे नाव आहे. ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत झालेल्या १४६ वनक्षेत्रपालांना (आरएफओ) दीड वर्षाचा परिविक्षाधीन कालावधी न देता वनविभागाने त्यांना थेट ‘पोस्टिंग’ देऊन शासन आदेशाची अवहेलना चालविली आहे. वनविभागात अनागोंदी कारभाराचा हा प्रत्यय त्यानिमित्त्याने समोर आला आह ...
यंदाचा रब्बी हंगाम ५ लाख ३९ हजार हेक्टरवर स्थिरावला. ही टक्केवारी ९६ आहे. यामध्ये यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रात पेरणी झाली, तर वाशिम, अकोला व अमरावती जिल्हे माघारले आहेत. जमिनीत आर्द्रतेचा अभाव असल्याने यंदा २० हजार २०० हेक्ट ...
राज्याच्या शिक्षण विभागात 24 वर्षे सेवेचा कालखंड पूर्ण केलेल्या 58 अधिका-यांना उपसंचालक दर्जाच्या वेतनश्रेणीचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
पुण्यातील एका कारखान्याच्या कामासाठी तालुक्यातील धारणमहू येथून आठ मुले घेऊन जाणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. या आठ मुलांना डांबून ठेवल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. ...
रबी ओलिताच्या हंगामासाठी शेतकऱ्यांना आठवड्यातून फक्त तीन दिवस दिवसा उजेडी विद्युत पुरवठा होतो. उर्वरित वेळेत रात्री विद्युत पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना ओलितासाठी जिवाची जोखीम पत्करावी लागत आहे. ...
शेंडगावच्या विकास आरखड्याची फाइल मागविली असून, त्रुटी दुरुस्त करून शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी स्पष्ट केले. संत गाडगेबाबांच्या पुण्यतिथी पर्वावर शेंडगावच्या विकास आरखड्याचा प्रस्ताव धूळखात असल्याचे वृत्त ‘ल ...
उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यासाठी राजापेठ क्रॉसिंग बंद करण्यात येणार आहे. मात्र, तत्पूर्वी या भागातून ये-जा करणाºया नागरिकांनी पर्यायी व्यवस्था काय, असा प्रश्न बसप गटनेते चेतन पवार यांनी उपस्थित केला आहे. ...
आंतरराष्ट्रीय बाजारात वाढती मागणी व डीओसीच्या दरात वाढ झाल्याने गुरुवारी बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला हमीभावापेक्षा अधिक ३१५० ते ३२०० रुपये प्रतिक्विंटल असा दर यंदाच्या हंगामात प्रथमच मिळाला. ...