दर्यापूर तालुका मुख्यालयानजीक बाभळी टी-पॉर्इंटवर बुधवारी पोलिसांनी नाकेबंदी करून एका ट्रकमधून तब्बल ४३ लाख ६८ हजार १३५ रुपयांचा पानमसाला व सुगंधित तंबाखू (२७ लाख ६८ हजार १३५ रुपयांचा माल) जप्त केला. ...
विशेष तपास पथकाने (एसआयटी) सोमवारी मंत्रिमंडळासमोर सादर केलेल्या अहवालात शेतकरी व शेतमजुरांवर कारवाई करणा-या शिफारशींचा शेतकरी स्वावलंबन मिशनद्वारा कडाडून विरोध झाला. कीटकनाशक कंपन्याची जबाबदारी टाळून त्यांना अभय देणारा हा अहवाल असल्याचा आरोप मिशन या ...
- वैभव बाबरेकरअमरावती - 'स्मार्ट' पोलीस ठाण्याचा प्रथम दर्जा फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याला मिळाल्यानंतर आता लवकरच नांदगाव पेठ व बडनेरा पोलीस ठाण्याचाही स्मार्ट ठाण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. दोन्ही ठाण्यांमध्ये मूलभूत व अत्याधुनिक सुविधा पुरविण्याच्या ...
अगोदर आॅनलाइन नंतर आॅफलाइन, असा प्रवास करणा-या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी आता पात्र विद्यार्थ्यांना आई-वडिलांसह प्राचार्यांचे हमीपत्र देणे अनिवार्य असेल. याबाबत नवे शासन परिपत्रक निर्गमित झाले आहे. मात्र, सन २०१७-२०१८ हे शैक्षणिक वर्ष संपायला उणेपु ...
यंदाच्या खरिपात गुलाबी बोंडअळीमुळे कपाशीचे १० लाख ५१ हजार हेक्टरमध्ये ३३ टक्क्यांच्या वर नुकसान झाले आहे. यासाठी ‘एनडीआरएफ’च्या निकषाप्रमाणे ८१७ कोटी रूपयांच्या मदतीची आवश्यकता असल्याचा अहवाल विभागीय आयुक्त पीयूष सिंग यांनी मंगळवारी शासनाला पाठविला. ...
राज्यात मार्च ते मे २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ३१७ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व ६,८७१ सदस्यपदे रिक्त असलेल्या ४,१०१ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुुकीचा कार्यक्रम आयोगाने सोमवारी जाहीर केला. ...
कीटकनाशकापाठोपाठ बियाण्यांचा परवाना अधिकार जिल्हा परिषद कृषी विभागाकडून काढून शासनाच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आला आहे. ...