देशात जातीय सलोखा कायम राहावा आणि देशवासीयांच्या आर्थिक, मानसिक व आध्यात्मिक मुक्तीचा मार्ग सुकर व्हावा, शांतीतूनच प्रगती शक्य आहे, असे प्रतिपादन दिल्लीचे मौलाना एजाज अहमद असलम यांनी येथे केले. ...
महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या धामणगाव तालुक्यातील तळेगाव दशासर येथील शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या शंकरपटावर सर्वोच्च न्यायालयाच्या बंदीमुळे यंदा सावट उभे राहिले आहे ...
आॅनलाईन लोकमतअमरावती : छत्रपती विचार मंचतर्फे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचा जयंती उत्सव शुक्रवारी साजरा करण्यात आला. यावेळी शहरातून काढण्यात आलेली रॅली व जिजाऊंच्या जयघोषाने अंबानगरी दुमदुमून निघाली.रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी स्त्रीभ्रूण हत्या, मुल ...
इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थ्यांची सन २०१६-२०१७ या वर्षीची शिष्यवृत्ती अद्यापही मिळाली नाही. त्यामुळे नव्या वर्षात म्हणजे सन २०१७-१८ या वर्षीची शिष्यवृत्ती केव्हा मिळेल ...