एकीकडे वृक्षतोडीचे प्रमाण वाढले असताना, दुसरीकडे कागदोपत्री वृक्षारोपण कार्यक्रम दाखविले जात आहे. विशेष म्हणजे, एका पाहणीत रोपलेली झाडे जगलीच नाही, असे दिसून आले आहे. ...
फासेपारधी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्याची मागणी सोमवारी महाराष्ट्र आदिवासी फासेपारधी समाज संघटनेचे अध्यक्ष मतीन भोसले यांनी पालकमंत्री प्रवीण पोटे व जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे निवेदनाद्वारा क ...
तिवसा/मोर्शी (अमरावती) : विविध ठिकाणी घडलेल्या दोन घटनांमध्ये ऊर्ध्व वर्धा धरणाच्या उजव्या कालव्यात बडून दोघांचा मृत्यू झाल्याचे सोमवारी उघडकीस आले. राजू विठ्ठल बोरावार (१९, रा. गिट्टी खदान, मोर्शी) व नीलेश गणेश आसोडे (१९, रा. शेंदूरजना बाजार, तिवसा) ...
राज्यात महसूल विभागाने १४ एप्रिल १९७६ पासून विविध कामांच्या नावे ताब्यात घेतलेल्या वनजमिनी परत केल्या नाहीत तसेच आतापर्यंत एकाही वरिष्ठ वनाधिकाºयाने त्या परत घेण्याचे धाडस दाखविले नाही. आता या वनजमिनींचे परीक्षण प्रधान महालेखाकार करणार असून, गैरव्यवह ...
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने राज्यातील घरगुती, औद्योगिक व कृषी सिंचनासाठी वापरण्यात येणा-या पाण्यासाठी नवे दर जाहीर केले आहेत. पाण्याच्या दरात सात वर्षांनंतर वाढ करण्यात आली असल्याने त्याचा फटका पाणीपट्टी भरणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांसह ...
माहुली (धांडे) येथील मामी-भाच्याच्या प्रेमप्रकरणात मामा शेख शारीफ लतीफ शेख याची हत्या करून पाच महिने झाल्यानंतर व आरोपींच्या कबुलीजबाबानंतर नऊ दिवसांनी एका मृतदेहाचा सांगाडा दर्यापूर पोलिसांना पोपटखेडच्या जंगलात आढळून आला. ...