महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने राज्यातील घरगुती, औद्योगिक व कृषी सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यासाठी नवे दर जाहीर केले आहेत. पाण्याच्या दरात सात वर्षांनंतर वाढ करण्यात आली आहे. ...
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणामार्फत या वर्षीपासून पहिल्यांदाच सर्व शासकीय कार्यालयांमार्फत गोरगरिबांसाठी राबविल्या जाणा-या योजनांची माहिती थेट गावपातळीवर देण्याचा उपक्रम राबविला जात आहे. ...
केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती निकषाच्या धर्तीवर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणा-या आपदग्रस्तांना द्यावयाच्या मदतीच्या दरात सुधारणा करण्यात आली आहे. ...
नजीकच्या वाय पॉइंटसमोर औरंगाबादहून नागपूरकडे जाणारी धावती ट्रॅव्हल्स पेटली. तथापि, चालकाने वाहन पेट घ्यायच्या आत सर्व प्रवाशांना बाहेर काढले. काही वेळातच गाडीची राखरांगोळी झाली. ...