ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
आॅनलाईन लोकमतकुऱ्हा : तिवसा तालुक्यातील सर्वांत मोठ्या कुऱ्हा ग्रामपंचायतीतील काँग्रेस समर्थित पाच सदस्यांपैकी उपसरपंचासह चौघांनी २५ जानेवारी रोजी पदाचा राजीनामा दिला.१७ सदस्यसंख्या असलेल्या कुºहा ग्रामपंचायतची निवडणूक २०१५ मध्ये झाली. या निवडणुकीत ...
जिल्ह्यात एकूण पेरणीक्षेत्राच्या ९० टक्के क्षेत्रामधील कपाशीचे बोंडअळीमुळे नुकसान झाले. यासाठी शासनाने ३० हजार ८०० रूपये प्रतीहेक्टरी मदत जाहीर केली. ...
तांत्रिक कामांवर बहिष्कार टाकल्यानंतर झालेले दोन वनरक्षक आणि एका वनपालांचे निलंबन परत घ्यावे, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वनकर्मचाऱ्यांप्रति सकारात्मक भूमिका बाळगावी, या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलक वनकर्मचाऱ्यांनी सोमवारी मेळघाट व्याघ्र प्रकल्प कार्य ...
जिल्हा परिषदेला शासन व जिल्हा नियोजन समितीकडून चालू आर्थिक वर्षात मिळालेल्या निधीचा जमा खर्चाचा विस्तृत हिशेब सोमवारी वित्त व आरोग्य सभापती बळवंत वानखडे यांनी घेतला. ...
वर्षानुवर्षे आर्थिक विवंचनेत खितपत पडलेल्या मागासवर्गीयांना रोजगार निर्मितीसह उत्पन्नाचे साधने निर्माण व्हावीत, स्वतंत्रपणे उद्योगधंदे उभारता यावेत, यासाठी चार आर्थिक विकास महामंडळांची स्थापना करण्यात आली. ...
वैद्यकीय तपासणीचा अहवाल देण्यास डीएमएलटीधारकांना मनाई करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला असून त्यानुसार केवळ पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या ...
शासनाच्यावतीने राज्यातील गावांचा शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या हेतूने २०१६ पासून स्मार्ट ग्राम पुरस्कार योजना सुरू करण्यात आली आहे ...
- मोहन राऊतअमरावती- राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करणारे वीर, महापुरुष यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे म्हणून त्यांची जयंती, पुण्यतिथी व राष्ट्रीयदिनी प्रत्येक शाळेत जाऊन रांगोळी तसेच पेंटिंगच्या माध्यमातून देशभक्तीचे दर्शन घडविण्याचे अविरत कार्य त ...