सध्या कापसाला भाव नसल्यामुळे शेतक-यांनी घरात कापूस साठवून ठेवला आहे. मात्र, बोंडअळीने बाधित असलेल्या कापसाच्या संपर्कात येणा-या व्यक्तींना मोठ्या प्रमाणात त्वचाविकाराची लागण होत आहे. बीटी कपाशीनेच हे नवे संकट शेतक-यांवर ओढावले आहे. ...
राज्यात शिष्यवृत्ती महाघोटाळा उघडकीस आल्यानंतर काहीतरी सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, एससी वगळता ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी संवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा गुंता कायम आहे. ...
महिनाभरापासून फरार असलेले व नांदेड जिल्हा इतवारा विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी तसेच अमरावतीमध्ये परिविक्षाधीन म्हणून राहिलेले आयपीएस जी.विजयकृष्ण यादव याच्यावर लाखोंची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
महिनाभरापासून फरार असलेले व नांदेड जिल्हा इतवारा विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी तसेच अमरावतीमध्ये परिविक्षाधीन म्हणून राहिलेले आयपीएस जी.विजयकृष्ण यादव याच्यावर लाखोंची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आयपीएस यादवच्या शोधात अम ...
अहवालात वगळण्यात आलेल्या पाच तालुक्यांतील ४५ महसूल मंडळात कपाशीचे क्षेत्र नाही काय, असा सवाल करीत आ. यशोमती ठाकूर व आ. वीरेेंंद्र जगताप यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाला जाब विचारला. ...
परंडा (जि. उस्मानाबाद) पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याला एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याने मारहाणीच्या निषेधार्थ सोमवार, २६ फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील १४ पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. ...
संजय खासबागे ।आॅनलाईन लोकमतवरुड : संत्र्यासाठी प्रसिद्ध असलेल्या वरूड तालुक्यात सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे, दुसरीकडे ड्रायझोनमुळे जमिनीखालील उपशावर बंदी आहे, तर तब्बल १० वर्षांपासून सिंचन प्रकल्प रडतखडत आहे. ...
स्त्री-पुरुष समानतेसाठी आपला हातभार लागावा, या दृष्टिकोनातून तालुक्यातील खिरगव्हाण ग्रामपंचायतीच्यावतीने शनिवार, १७ फेब्रुवरीपासून अभिनव योजना सुरू करण्यात आली आहे. ...