मेळघाटातील आदिवासींचा सर्वात मोठा सण असलेल्या होळीपूर्वी मनरेगाचे वेतन द्यावे, गावागावांत रोजगाराची कामे सुरू करावी, कामासाठी स्थलांतर होता कामा नये, .... ...
विधानसभा मतदारसंघातील श्रीक्षेत्र कौंडण्यपूर व भातकुली तालुक्यातील धामोर गावांकरिता पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडून ६.६५ कोटींची तरतूद मान्य करण्यात आली आहे. ...
आरमोरी मार्गावर असलेल्या गोगाव येथील २०० एकर जमीन विद्यापीठासाठी अधिग्रहीत करण्यासाठी कार्यवाही सुरू झाली आहे. मात्र ज्या शेतक-यांची जमीन अधिग्रहित केली जात आहे त्यांना याबाबत काहीच कळविण्यात आलेले नाही. ...
राज्यात सध्या सुरू असलेल्या ३१२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व ४,१०१ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूक कार्यक्रमात राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी अंशत: बदल केला. ...
विभागात यंदाचा रबी हंगाम ५ लाख ९३ हजार हेक्टरवर स्थिरावला. ही टक्केवारी १०६ आहे. यामध्ये यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक १४० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली ...
बीटी बियाण्यांमध्ये विनापरवानगी तणनाशकाला सहनशील करणाऱ्या जनुकांचा वापर करणाऱ्या आठ बियाणे कंपन्या विशेष तपास (एसआयटी) पथकाचे लक्ष्य राहणार आहे. या कंपन्यांविरोधात पाराशिवणी येथे गुन्हा दाखल आहे. ...