राज्यात गेल्या दोन दिवसांत अवकाळी पावसासह गारपिटीने शेती व फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शासनाने नुकसानाबाबत प्रपत्र व संयुक्त पंचनाम्यासह अहवाल तीन दिवसांत मागविला आहे. ...
आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्ह्यातील आठ तालुक्यांत ११ फेब्रुवारी रोजी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या बाधित क्षेत्राचे तीन दिवसांच्या आत सर्वेक्षण करून संयुक्त स्वाक्षरी अहवाल जिल्हा प्रशासनास आठवड्याच्या आत सादर करा, ...
येथील विश्रामगृहासमोरील वळणावर एसटीच्या धडके त एका १३ वर्षीय सायकलस्वार विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. यानंतर संतप्त जमावाने दगडफेक करीत दोन बसेस पेटविल्या. ...
महापालिकेत स्थापनेनंतर पहिल्यांदाच शहरात अभूतपूर्व अनागोंदी माजली. त्यास सत्ताधीश व आयुक्त हेमंत पवार पूर्णत: कारणीभूत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसने केला. ...
रविवारी झालेल्या गारपिटीसह अवकाळी पावसाने तालुक्यातील २०,५५८ शेतकऱ्यांचे १७ हजार १०३ हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल विभागाने व्यक्त केला. ...
कठोरा मार्गावर सुरू असलेल्या सिमेंट रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून उद्घाटन होण्यास अवकाश असला तरी त्या परिसरातील नव्या रस्त्याला आताच तडे गेले आहेत. ...
यशस्विनी अभियानाच्या मुख्य समन्वयक सुरेखा ठाकरे यांच्या नेतृत्वातील महिलांनी सोमवारी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या निदर्शनास परवानधारक दारू दुकानातूृन अवैध दारूचा पुरवठा होत असल्याची बाब आणून दिली. ...
वादळी पाऊसादरम्यान वीज पडून एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्याची पॅराफीट वॉल तुटून खाली कोसळली, तर भिंतीच्या विटा-सिमेंटचे तुकडे दीडशे फुटांपर्यंत उडून दुसऱ्यांच्या घरात जाऊन पडले. ...
अधीक्षक अभियंता एस.एस. चारथळ यांनी अमृत योजनेच्या कामांची पाहणी केली असता सहकंत्राटदाराने समाधानकारक उत्तर न दिल्याने त्याची कानउघाडणी केली. 'जुनी कामे पूर्ण करा, नव्यांना हातही लावू नका', असे ठणकावले. ...