शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होऊन त्यांच्या शास्वत उत्पन्नात वाढ व्हावी, या उदात्त भावनेतून शासनाद्वारा पाच दिवसीय कृषी महोत्सवाची प्रत्येक जिल्ह्यात उपलब्धी करण्यात आली. ...
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. भारतीय नववर्षाचा प्रारंभ गुढी पाडव्यापासून होतो. उंच काठीवर तांब्याची पालथी लोेटी, भरजरी साडी, गाठी आणि कडुनिंबाच्या डाफळीने सजलेली गुढी दारोदारी उभारून नववर्षांचे स्वागत करण्याची परंपरा आहे. ...
जुन्या शहरानजीक पाडलेल्या बहुतांश भूखंडांची अटी व शर्तींना मूठमाती देत अनधिकृतरीत्या विक्री सुरू असून, याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याबाबत चौकशीची मागणी होत आहे. ...
सन १९५६ मध्ये भारतातील आधुनिक वैद्यकीय व्यवसाय व वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेचे नियमन करण्याच्या दृष्टीने मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाची स्थापना करण्यात आली. ...
वांरवार पाठपुरावा करूनही जीपीएफ व डीसीपीएस हिशेबाच्या पावत्या वितरित न केल्यामुळे शिक्षक महासंघाद्वारा शनिवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाला शेखर भोयर यांच्या नेतृत्वात ठिय्या देण्यात आला. ...
कालपर्यंत केवळ खिचडी खाण्यासाठी खानावळी ठरलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा आता आदिवासी विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करू लागल्याचे सत्य पुढे येऊ लागले आहे. शनिवारी आदिवासी विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनी प्रगत गुणवत्तेची गुढी उभारली. ...