राज्यातील प्रमुख पीक असलेल्या कपाशीवर यावर्षी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना पीक नुकसानीचा जबर फटका बसला. राज्यभरात चोहोबाजूनी शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत वादंग निर्माण झाले. ...
इविनिंग वॉक करताना अचानक भरधाव वाहनाने उडविल्याने एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. संजय विष्णुजी वानखडे (५०,रा.चैतन्य कॉलनी) असे मृत पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. ...
वरूड ते पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गाचे ठिकठिकाणी सिमेंट रस्ते निर्मितीचे कार्य पूर्ण झाल्यानंतरही कंत्राटदारांकडून वृक्षकटाईचा सिलसिला सुरूच आहे. या गंभीर बाबीकडे वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात एक लाख ४५ हजार रूपयांचा चालान घोटाळा झाल्याची तक्रार कुलगुरूंकडे केली आहे. यातील दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आहे. ...
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत निवडलेल्या १४६ वनक्षेत्रपाल (आरएफओ) यांना प्रशिक्षण आणि जबाबदारी या दोन्ही बाबी एकाचवेळी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या नवनियुक्त आरएफओंची कसरत होत असून, परीविक्षाधीन कालावधी कागदोपत्रीच सुरू असल्याचे वास्तव आहे. ...
राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक बोलणारा रा.स्व. संघाचा स्वयंसेवक आणि भाजपचा अहमदनगर येथील उपमहापौर असलेल्या श्रीपाद छिंदमविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व सरसंघचालकांसह भाजपने या प्रकारासाठी देशाची माफी मागावी, ...
निकृष्ट दर्जा आणि ढिसाळ नियोजन असलेल्या काम करण्याच्या पद्धतीमुळे नागरिकांना त्रस्त करून सोडलेल्या जे.पी. एन्टरप्रायझेस या कंपनीमुळे शहरवासीयांचे आरोग्यच धोक्यात आले आहे. ...
ई-क्लास जमिनीवरील पिकाच्या वादातून एका महिलेची शेतात जबरीने विषारी औषध पाजून हत्या करण्यात आली. शनिवारी सकाळी ही घटना वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साऊरजवळील रामा नारायणपूर शिवारात घडली. ...
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी उद्यान विभागात केलेली कंत्राटी पदभरती हेमंत पवार यांनी रद्द केल्याचा आरोप माजी नगरसेवक तथा बसप पदाधिकारी मंगेश मनोहरे यांनी केला आहे. ...