तालुक्यात बीटी कपाशीवरील बोंडअळीने प्रचंड नुकसान झाले. याची शासनस्तरावर नोंद असावी, यासाठी संभाजी ब्रिगेडच्यावतीने तहसील कार्यालयात तीव्र आंदोलन करून शेतकऱ्यांची..... ...
सध्या कापसाला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांची घरात साठवणूक केली, मात्र बोंडअळीने बाधित असल्यामुळे कापसाच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणात त्वचाविकाराची लागण होत आहे. ...
यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत विभागीय तपासणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. १ मार्च रोजी यवतमाळ जिल्हा परिषदेच्या चमूने अमरावती जिल्हा परिषदेत यशवंत पंचायत राज अभियानाची तपासणी केली. ...
शासनाने मराठी विद्यापीठ मुंबई येथे प्रस्तावित केले आहे. तथापि, मराठीतील दोन्ही आद्यग्रंथांचे लेखन रिद्धपूरला झाले असल्याने याच ठिकाणी मराठी विद्यापीठ व्हावे, ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आलेल्या सरळसेवा वनक्षेत्रपालांनी परिविक्षाधीन कालावधी पूर्ण न करता त्यांना बोगस स्थायीकरण प्रमाणपत्र देण्याचा घाट वरिष्ठ वनाधिका-यांकडून घातला जात आहे. एवढेच नव्हे तर, एकाच वेळी दोन पदांवर जबाबदारी सोपविण्यात आल्याचे सू ...
बोंडअळीवर प्रभावी असलेला ‘पायरेथ्राईड’ हा घटक कीटकनाशकांच्या शिफारस मात्रेपेक्षा कैकपटीने करण्यात आलेल्या फवारणीमुळेही गुलाबी बोंडअळीमध्ये या घटकाविरूद्ध ५०० पटीहून अधिक प्रतिकारक्षमता विकसित झाल्याचे इंडियन सोसायटी फॉर कॉटन इम्प्रुव्हमेंट, मुंबई (आय ...
अनिल बकाले हे चार दिवसांपासून घरातून बेपत्ता होते. त्यांचा मृतदेह २८ फेब्रुवारी रोजी जळका जगताप मार्गातील भगत यांच्या शेतातील विहिरीत तरंगताना आढळून आला. ...