शासनाचे कपाशीच्या पीक कापणीअंती बोंडअळीमुळे ३३ टक्क्यांवर नुकसान झालेल्या क्षेत्राचा मंडळनिहाय अहवाल शासनाने या आठवड्यात विभागीय आयुक्तांना मागितला. यात विभागातील १४४ महसूल मंडळ निकषात बाद ठरल्याने ‘एनडीआरएफ’च्या २०४ कोटी २५ लाखांच्या नुकसान भरपाईपास ...
तिवसा तालुक्यात एका २५ वर्षीय शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २६ फेब्रुवारी रोजी सकाळी कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घोटा येथे घडली. ...
आर्वीनजीक कार अपघातात दुर्देवी मृत्यू झालेल्या पत्नीची स्मशानभूमित अखेरची भेट घेताना 'साक्षी मला माफ कर' माझी खूप मोठी चूक झाली, असे भावनिक उद्गार जखमी अवस्थेतील पती पंकज लोंधे यांनी काढले. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना साकारण्याकरिता प्रत्येक खासदाराने एक ग्राम दत्तक घेण्याचा उपक्रम देशात सुरू करण्यात आला. याच धर्तीवर खासदार आनंदराव अडसूळ यांनी मेळघाटातील ‘अतिसंपन्न’ग्राम कळमखारला सांसद आदर्श ग्राम म्हणून दत्तक घेतले. ...
परतवाडा येथून जुनी कार खरेदी केली. आनंदाच्या भरात पेढे घेऊन आपल्या पांढरी खानमपूर या गावी रविवारी सायंकाळी ४ वाजता निघालेल्या शेतकऱ्याच्या कारने अचानक वडगाव फत्तेपूरनजीक पेट घेतला आणि क्षणात सर्व जळून आनंदाची राखरांगोळी झाली. ...
महिला बचत गटांच्या माध्यमातून विविध लघुउद्योग सुरू झाल्याने डिजिटल हरिसालची आर्थिक स्वयंपूर्णतेकडे वाटचाल होईल, असा विश्वास पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी व्यक्त केला. ...
वारंवार नोटीस देऊनही थकीत कर न भरणाऱ्या मालमत्तांचा लिलाव करण्याचा धाडसी निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. मात्र, त्या मालमत्ता घेण्यास कुणी समोर न आल्यास त्या आयुक्तांच्या नावे करण्याची प्रक्रिया आरंभण्यात आली आहे. ...