राज्य शासनाने मराठी विद्यापीठ मुंबई येथे प्रस्तावित केले आहे. परंतु, मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर येथे मराठीतील दोन्ही आद्य ग्रंथांचे लेखन झाले असल्याने याच ठिकाणी मराठी विद्यापीठ स्थापन करावे, .... ...
जंक्शन म्हणून ओळख असणाऱ्या बडनेरा रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलांवर भीक मागणाऱ्यांची मोठी गर्दी दररोज असते. पुलावर अगदी मध्ये बसून काही भिकारी भीक मागतात. ...
शहरी भागात स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या क्षेत्रात जन्माला आलेल्या बाळाचे स्वागत संबंधित कुटुंबाला वृक्ष किंवा फळझाडांची रोपे देऊन करावे लागणार आहे. ...
राज्यात आठ लाख हेक्टर वनजमीन महसूल विभागाकडून परत घेण्यासाठी थेट वनसचिवांनी पुढाकार घेतला. मात्र, वरिष्ठ वनाधिका-यांच्या अनास्थेने ती परत मिळू शकली नाही. ...
सावधान! यंदाचा उन्हाळा भीषण आग ओकणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. दिवसाचे तापमान अधिक तीव्र व नुकसानदायी राहण्याची शक्यता वर्तविली आहे. ...
महापालिकेची आर्थिक नादारी पाहता, दैनंदिन स्वच्छतेवर होणारा १५० कोटींचा खर्च प्रशासनासाठी ‘आत्मघातकी’ ठरणार असल्याने ही निविदा प्रक्रिया रद्द केली जाणार आहे. ...
‘बेचो तुम्हारी जोरू का लहंगा, देओ हमारा फगवा देओ, धोटा (मर्द) हो ठहरो रे, जपाय (औरत) हो तो भागो रे, होली का डांडा जली गयो रे, देओ हमारा भगवा देओ’’ हे सूर आता मेळघाटातील गावागावांत ऐकावयास मिळू लागले आहे. ...
खासदार अडसूळ यांनी दत्तक घेतलेले आदर्श ग्राम कळमखार दैनावस्थेला पोहोचले आहे. या गावात प्रवेश करताना मुख्य मार्गावरील कचऱ्याचे ढीग आपले स्वागत करताना दिसून येते. ...