शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त लावणाऱ्या महापालिकेच्या पथकाने पशुपालकांकडून वर्षभरात ९ लाख ३१ हजार ९१५ रुपयांचा दंड वसूल केला. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा सर्वाधिक दंड वसुल करण्यात आला आहे. ...
तापमान वाढल्याने कूलरचा वापर सुरू झाला आहे. पाण्यातून वीज प्रवाहित होऊ शकते. अशा वेळी विजेपुढे चुकेला क्षमा नाही, हे निर्विवाद सत्य आहे. त्यामुळे कूलर लावताना तसेच त्यात पाणी भरताना सुरक्षेची योग्य खबरदारी घणे महत्त्वाचे ठरते. ...
बांधकाम पूर्ण होण्यास एक वर्षाचा कालावधी अपेक्षित असताना आ. रवी राणा यांनी राजापेठ स्थित अर्धवट उड्डाणपुलाचे शनिवारी सकाळी लोकार्पण केले. ३१ मार्चला हा उड्डाणपूल आपण वाहतुकीसाठी खुला करू, अशी घोषणा त्यांनी तीन दिवसांपूर्वी केली होती. ...
सरसकट प्लास्टिक बंदीमुळे कचरा व्यवस्थापनाची समस्या सुटणार नाहीत, उलट वाढणार आहेत. मुळात ही समस्या प्लास्टिकची नसून, कचरा वर्गीकरण आणि हाताळण्याची आहे. ...
दुर्ग येथील घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी शनिवारी सिंधी समाज बांधवांनी मूक मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदन सादर करून दुर्ग येथील पोलिसांनी केलेल्या अमानवी अत्याचाराचा निषेध नोंदविला. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात सिमेंट रस्त्याच्या बांधकामामुळे एकाच मार्गावर चालणारी वाहतूक जीवघेणी ठरत आहे. या मार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याने दररोज कित्येक अपघात घडत आहेत. आणखी किती नागरिकरांना हातपाय मोडावे लागणार आहे, असा सवाल आता अमरावती ...
नाफेडसोबत महाराष्ट्र स्टेट को-आोपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचा तूर खरेदीचा करारनामा झाला, त्यानुसार जिल्ह्यात एकूण तूर उत्पादकतेच्या २५ टक्के प्रमाणातच तूर खरेदी करावी, असे स्पष्ट निर्देश मुंबईस्थित सरव्यवस्थापकांनी सर्व जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना ...
शीतल पाटील हत्याकांडातील आरोपी अॅड. सुनील गजभिये व त्याची पत्नी राजेश्री या दोघांना शनिवारी न्यायालयीन कोठडीत मिळाली असून, त्यांना जेलमध्ये रवाना करण्यात आले आहे. ...
जुन्या वस्तीतील बारीपुरास्थित हनुमान मंदिरात ६५ वर्षांपासून बंड्या ओढण्याची परंपरा जोपासली जात आहे. यंदाही एकट्या हनुमान भक्ताने नऊ बंड्या ओढल्याचे तेथील उपस्थित शेकडो भाविकांनी अनुभवले. ...