पावसाळ्यात सरासरीपेक्षा २४ टक्क्यांनी कमी पाऊस व दिवसेंदिवस होत असलेला पाण्याचा प्रचंड उपसा, त्यातुलनेत न झालेले भूजल पुनर्भरण आदींमुळे विभागातील ४६ तालुक्यांतील भूजलस्तर १० फुटांपर्यंत कमी झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने ५६ ता ...
स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक वर्षात मिळालेला निधी खर्च न झाल्यास अखर्चित निधी शासन तिजोरीत जमा करणे अनिवार्य असून, तसे वित्त विभागाचे ६ जून २००८ रोजी शासन आदेशसुद्धा आहे. मात्र, नगर विकास विभागाशी संबंधित महापालिका, नगरपंचायत, नगर परिषदांनी सन २ ...
ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात पिकअप वाहन मालवाहू आॅटोला धडक देऊन उलटल्याची घटना सोमवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास लाखारा लगतच्या राज्य महामार्गावर घडली. ...
जिल्हा परिषदेतील सत्ताधारी पक्षाने केलेल्या सुमारे ५ कोटी ५० लाखांच्या नियोजनाचे ७ डिसेंबर व १७ फेब्रुवारीच्या सभेतील ठराव क्र. ८ आणि २४ विभागीय आयुक्तांनी योग्य असल्याचा निर्णय दिला. ...
नांदगाव खंडेश्र्वर येथे १० मार्च रोजी आ. वीरेंद्र जगताप व शेकडो कार्यकर्त्यांनी बाजार समितीत धुडगूस घालीत सभापती व संचालकांना मारहाण केल्याने झेडपीचे माजी सदस्य अभिजित ढेपे, बाजार समितीचे सभापती विलास चोपडे व संचालकांनी दोषींवर गुन्हे दाखल करून पोलीस ...
चौदाव्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतीच्या बँक खात्यात जमा होत आहे. मात्र, चौथ्या वर्षासाठी निधी देण्याबाबत नव्याने आराखडे तयार करण्याच्या सूचना जि.प.च्या मुख्यकार्यकारी अधिका-यांना दिले आहेत. त्यामुळे चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीवर ‘सीईओं’मार ...
जिल्ह्यासह विभागात आगामी काळात तापमानवाढ होणार असल्याचा ‘टेरी’चा अहवाल आहे. पिकांसाठी हे वातावरण अत्यंत घातक असल्याने आतापासूनच नियोजन हवे, यासाठी राज्याच्या पर्यावरण विभागाने शेतक-यांसाठी शिफारशी सुचविल्या आहेत. ...