भारिप बहुजन महासंघप्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनतर्फे सामाजिक न्याय विभागाच्या १,८६८ कोटी रूपये शिष्यवृत्तीचा भ्रष्टाचार व त्यामुळे लाखो विद्यार्थी लाभापासून वंचित राहिले. ...
मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ विवेक कलोती यांच्या नेतृत्वातील पहिल्याच स्टँडिंगमध्ये दोन नवनियुक्त सदस्यांमध्ये वादाची ठिणगी पडली. ही तू-तू, मै-मै आगामी सभेतही कायम राहणार काय, अशी भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली असून,...... ...
जिल्हा परिषद समाजकल्याण विभागामार्फत सन २०१३-१४ आणि २०१४-१५ मध्ये जिल्हाभरातील ग्रामपंचायत क्षेत्रातील दलितवस्त्यांमध्ये सौर पथदिवे लावण्यात आले होते. याबाबत माहिती देण्याची मागणी आरोग्य व वित्त समितीचे सभापती बळवंत वानखडे यांनी स्थायी समिती सभेत केल ...
केंद्र सरकारने परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना १ मे २०१८ पासून एमसीआयची पात्रता प्रमाणपत्र परीक्षा (नीट) अनिवार्य केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना भारतात येऊन पुन्हा नीट परीक्षा द्यावी लागणार असून, याकरिता मोठा आर्थिक भुर्दंड ...
जिल्हा परिषदेच्या सन २०१७-१८ च्या सुधारित व सन २०१८-२०१९ च्या मूळ अंदाजपत्रकानुसार ९३ लाख २२ हजार रुपये शिलकीचा अर्थसंकल्प वित्त सभापती बळवंत वानखडे यांनी बुधवारी सादर केला. ...
वडाळीच्या जंगलात भटक्या श्वानांचा वावर वाढला असून, श्वानांनी चितळाचा फडशा पाडला. ही शिकार बिबट्याने केल्याची दावा वनविभागाने केला आहे. जंगल संवर्धनासाठी वन्यप्रेमींची धडपड सुरू असताना, वनविभाग या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे. ...
स्मशानभूमीत मृतदेह जाळला की स्मशान शांतता. गाववेशीवरील एक भीतीदायक ठिकाण, रात्री, दिवसा तेथून जाण्यासाठी घाबरल्यासारखे होणे, मनात भूत आदी विचार. परंतु, अचलपूर तालुक्यातील बोर्डी नावाच्या छोट्याशा खेड्याने या सर्वांवर मात केली आहे. ...
ऊर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाच्या वसाहतीत असलेल्या जलसंपदा विभागांंतर्गत येणारे कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) कार्यालयाला मंगळवारी पहाटे लागलेल्या आगीत कार्यालयातील महत्त्वाच्या दस्तावेजासह कम्प्यूटर व इतर साहित्य जळून खाक झाले होते. ...