आॅनलाईन लोकमतधामणगाव रेल्वे : गावाचा विकास हा स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणजे सरपंच यांच्या माध्यमातून होतो. त्यामुळे सरपंचांनी गावातील मूलभूत सुविधांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन आ़ वीरेंद्र जगताप यांनी तालुक्यातील आष्टा येथे केले.संत भिकाजी महाराज यांच् ...
आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी मागील १० फेब्रुवारीपासून आॅनलाइन अर्ज स्वीकारले जात आहेत. २७ फेब्रुवारीपर्यंत ५ हजार २९६ अर्ज प्राप्त झाले, तर अर्ज करण्याची २८ फेब्रुवारी ही अखेर मुदत आहे. ...
आॅनलाईन लोकमतपरतवाडा : रोजगाराच्या शोधात चार महिन्यांपूर्वी शहरी भागात स्थलांतरित झालेले आदिवासी त्यांच्या सर्वात मोठ्या होळी सणासाठी गावी परतू लागले आहेत. परतवाडा विश्रामगृहावर आदिवासींचे जत्थे आले असून, येथूनच ते आपल्या डोंगरकपारीत लपलेल्या स्वर्ग ...
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला नुकतीच वर्षपूर्ती झाली. मात्र, वर्षभरात सदस्यांना किरकोळ निधी मिळाल्याने मतदार संघात विकासकामांची पाटी कोरीच राहिली. त्यामुळे अपेक्षेने निवडून दिलेल्या नवख्या सदस्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. ...
केंद्रीय वनमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी १५ फेब्रुवारी २०१८ रोजी सादर केलेल्या वनसर्वेक्षण अहवालानुसार राज्यात ३१,३८६ चौरस किमी स्क्रब वनजमिनींची नोंद नसल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, राज्याच्या वनविभागात टोपोशिटमध्ये ‘स्क्रब’ वनजमिनींची नोंद असताना ...
सध्या कापसाला भाव नसल्यामुळे शेतक-यांनी घरात कापूस साठवून ठेवला आहे. मात्र, बोंडअळीने बाधित असलेल्या कापसाच्या संपर्कात येणा-या व्यक्तींना मोठ्या प्रमाणात त्वचाविकाराची लागण होत आहे. बीटी कपाशीनेच हे नवे संकट शेतक-यांवर ओढावले आहे. ...
राज्यात शिष्यवृत्ती महाघोटाळा उघडकीस आल्यानंतर काहीतरी सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, एससी वगळता ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी संवर्गातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा गुंता कायम आहे. ...
महिनाभरापासून फरार असलेले व नांदेड जिल्हा इतवारा विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी तसेच अमरावतीमध्ये परिविक्षाधीन म्हणून राहिलेले आयपीएस जी.विजयकृष्ण यादव याच्यावर लाखोंची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...