शहरी भागात स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या क्षेत्रात जन्माला आलेल्या बाळाचे स्वागत संबंधित कुटुंबाला वृक्ष किंवा फळझाडांची रोपे देऊन करावे लागणार आहे. ...
राज्यात आठ लाख हेक्टर वनजमीन महसूल विभागाकडून परत घेण्यासाठी थेट वनसचिवांनी पुढाकार घेतला. मात्र, वरिष्ठ वनाधिका-यांच्या अनास्थेने ती परत मिळू शकली नाही. ...
सावधान! यंदाचा उन्हाळा भीषण आग ओकणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. दिवसाचे तापमान अधिक तीव्र व नुकसानदायी राहण्याची शक्यता वर्तविली आहे. ...
महापालिकेची आर्थिक नादारी पाहता, दैनंदिन स्वच्छतेवर होणारा १५० कोटींचा खर्च प्रशासनासाठी ‘आत्मघातकी’ ठरणार असल्याने ही निविदा प्रक्रिया रद्द केली जाणार आहे. ...
‘बेचो तुम्हारी जोरू का लहंगा, देओ हमारा फगवा देओ, धोटा (मर्द) हो ठहरो रे, जपाय (औरत) हो तो भागो रे, होली का डांडा जली गयो रे, देओ हमारा भगवा देओ’’ हे सूर आता मेळघाटातील गावागावांत ऐकावयास मिळू लागले आहे. ...
खासदार अडसूळ यांनी दत्तक घेतलेले आदर्श ग्राम कळमखार दैनावस्थेला पोहोचले आहे. या गावात प्रवेश करताना मुख्य मार्गावरील कचऱ्याचे ढीग आपले स्वागत करताना दिसून येते. ...
आॅनलाईन लोकमतअमरावती : धामणगाव तालुक्यातील देवगाव येथील एका बारचालकाने गावाकडे येणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण करून अधिकृत ले-आऊटमधील रस्ता बंद करून वाहतूक दुसऱ्याच मार्गाने वळविल्याची कैफीयत आमदार वीरेंद्र जगताप यांनी शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली. ...
बेघर असलेले व फुटपाथवर जीवन जगणाºया गोरगरीब व निराश्रितांना शोधून कोतवाली पोलिसांनी होळीच्या दिवशी गोड खिचडी, पोळीभाजीचे पोटभर जेवण देऊन माणुसकीचे दर्शन घडविले. ...