लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त अंशत: अनुदानित, विनाअनुदान शाळेतील कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन योजना सुरू ठेवण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी शनिवारी शिक्षण संघर्ष संघटनेने जिल्हा कचेरीवर धडक दिली. अध्यक्ष संगीता शिंदे यां ...
जिल्ह्यातील २४ ‘ब्लॅक स्पॉट’ अर्थात अपघातप्रवण स्थळी अपघात होऊच नयेत, यासाठी तात्पुरत्या व दीर्घकालीन उपाययोजना सूचविण्यात आल्या आहेत. यात तात्पुरत्या उपाययोजनांवर ११ लाख, तर ‘लाँग टर्म’ उपाययोजनांवर २.३४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या उपाययोजनांवर ...
‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ म्हणून प्रसिद्ध वरूड तालुक्यातील संत्राउत्पादकांना तीव्र उन्हामुळे फळगळीचा सामना करावा लागत आहे. याशिवाय संत्राझाडांना देण्यासाठी पाणी मिळवितानाही प्रचंड परिश्रम घ्यावे लागत आहेत. ...
राजापेठ बसस्थानकामागे असलेल्या बजरंग टेकडी भागातील अतिक्रमण शुक्रवारी जमीनदोस्त करण्यात आले. महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथकप्रमुख गणेश कुत्तरमारे यांच्या नेतृत्वात ही व्यापक कारवाई करण्यात आली. ...
जिल्ह्यात रविवारी झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे चांदूरबाजार तालुक्यातील ६६५ शेतकऱ्यांच्या ६६५ हेक्टरमधील शेती व फळपिकांचे नुकसान झाले. या विषयीचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला. ...
अंबानगरीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, याकरिता एक लाख स्वाक्षऱ्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ जिल्हा सामान्य रूग्णालय व बाजार समितीतून शुक्रवारी करण्यात आला. ...
राज्यात यावर्षी १३ कोटी वृक्ष लागवड केली जाणार आहे. शासनाच्या या उपक्रमापूर्वीच अचलपूर तालुक्यातील सावळी दातुरा येथील पर्यावरणप्रेमी संघटनेच्या सदस्यांनी गावातील सांडपाण्याचा विनियोग करीत नाना-नानी पार्क आणि रस्त्याने वृक्षलागवड करून पर्यावरण संवर्धन ...
पाणीटंचाईची झळ सोसणाऱ्या अंजनगाव बारीला भिवापूर तलावातून पाणीपुरवठा सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा उपवनसंरक्षक हेमंत मिणा यांना सादर निवेदनात ग्रामस्थांनी दिला आहे. ...