वडाळीच्या जंगलात भटक्या श्वानांचा वावर वाढला असून, श्वानांनी चितळाचा फडशा पाडला. ही शिकार बिबट्याने केल्याची दावा वनविभागाने केला आहे. जंगल संवर्धनासाठी वन्यप्रेमींची धडपड सुरू असताना, वनविभाग या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे. ...
स्मशानभूमीत मृतदेह जाळला की स्मशान शांतता. गाववेशीवरील एक भीतीदायक ठिकाण, रात्री, दिवसा तेथून जाण्यासाठी घाबरल्यासारखे होणे, मनात भूत आदी विचार. परंतु, अचलपूर तालुक्यातील बोर्डी नावाच्या छोट्याशा खेड्याने या सर्वांवर मात केली आहे. ...
ऊर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाच्या वसाहतीत असलेल्या जलसंपदा विभागांंतर्गत येणारे कार्यकारी अभियंता (यांत्रिकी) कार्यालयाला मंगळवारी पहाटे लागलेल्या आगीत कार्यालयातील महत्त्वाच्या दस्तावेजासह कम्प्यूटर व इतर साहित्य जळून खाक झाले होते. ...
येथील सती चौकात देशी दारूविक्रीचे दुकान बंद करण्यासाठी बुधवारी महिलांचे मतदान घेण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात मतदानात महिलाशक्ती कमी पडल्याने वरूडात बाटली आडवी झाली नाही, हे विशेष. ...
शेतकऱ्यांच्या शाश्वत उपन्नात वाढ व्हावी, यासाठी कृषिसमृद्धीद्वारा बागायती शेतकऱ्यांना खरिपासाठी हळदीचा पर्याय उपलब्ध केला. शेतकरी उत्पादक ते थेट कंपनी या साखळीचा अवलंब करीत मंगळवारी २० टनाचा पहिला ट्रक रवाना झाला. ...
केंद्र सरकारने परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना १ मे २०१८ पासून एमसीआयची पात्रता प्रमाणपत्र परीक्षा (नीट) अनिवार्य केली आहे. त्यामुळे अमेरिका, जर्मनी व फिलिपाइन्समध्ये एमबीबीएसला प्रवेशित विद्यार्थ्यांना भारतात येऊन पुन्हा नीट पर ...
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या अफलातून कारभारामुळे यापूर्वी राज्यात शिष्यवृत्ती वाटपात हजारो कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. शिष्यवृत्ती घोटाळ्याचा कुठलाही बोध न घेता पुन्हा शासनाने ‘मॅन्युअली’ शिष्यवृत्ती वाटपाचा निर्णय घेतला आहे. एक ...
शहरातील रखडलेल्या कामांना आयुक्त हेमंत पवार हेच जबाबदार असल्याचा आरोप करत युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांची खुर्ची दालनाबाहेर काढली. ती उड्डाणपुलाला टांगण्यात आली. ...