जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या हद्दीतील रस्त्यांवरील दिव्यांचे थकीत वीज बिल शासनाने ग्रामपंचायतींच्या माथी मारले आहे. ही रक्कम ग्रामपंचायतींनी स्वनिधीतून, चौदाव्या वित्त आयोगातून किंवा इतर निधीतून भागवावी, असे पत्र ग्रामविकास विभागाने काढले आहे. ...
आरटीई प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या जिल्हाभरातील संस्थाचालकांना अद्यापही मागील काही वर्षांपासून शासनाकडून देण्यात येणारा शाळांना प्रतिपूर्ती शुल्काचा निधी मिळालेला नाही. ...
जंगलातील वाढता ताण आणि वृक्षतोड नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने लोकाभिमुख उपक्रम हाती घेतले आहेत. यामुळे रोपवनांचे संरक्षण, संवर्धन करणाऱ्या गावांना पैसे मिळतील. याशिवाय वनविभागातर्फे कुकिंग गॅस आणि दुधाळू गार्इंचा पुरवठा केला जाणार आहे. ...
येथील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना दिले जाणारे भोजन, खाद्य पदार्थात निकृष्ट दर्जाचे तेल वापरल्याप्रकरणी अमरावतीचे समाजकल्याण प्रदेशिक उपायुक्त भीमराव वडकुते, सहायक आयुक्त प्राजक्ता इंगळे यांना निलंबित केल्याची घोषण सामाजिक न्याय ...
नरखेड-अमरावती रेल्वे मार्गावरील बेनोडा-लोणी रस्त्याने वाहतूक नियमित करण्यासाठी रेल्वेने बांधलेला भुयारी मार्गच या महत्त्वाच्या रस्त्यावरील अवजड वाहतूक बंद करण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. ...
ऐतिहासिक आणि वैभव संपन्नतेचा वारसा असलेल्या येथील नेहरू मैदानातील लाल शाळेला लागलेली आग ज्वालाग्राही रासायनिक द्रव्यामुळे लागली असल्याचा प्राथमिक निष्कर्ष त्रिसदस्यीय समितीने काढला आहे. ...
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटीच्या वतीने शनिवार २४ मार्च रोजी सकाळी ९ ते ५ वाजेपर्यत जिल्हास्तरीय काँग्रेस पक्ष कार्यकर्ता शिबिर .... ...
शीतल पाटील हत्याकांडातील आरोपी अॅड.सुनील गजभियेने गुरुवारी अखेर न्यायालयात आत्मसर्मपण केले. गाडगेनगर पोलिसांनी गजभियेला अटक करून पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्यासमोर हजर केले. ...