देशात अत्यल्प नोंदी असलेला दुर्मिळ गजरा साप दर्यापूर येथील बनोसा भागातील शिवाजीनगरात सर्पमित्र राज वानखडे व विशाल ठाकूर यांना आढळला. त्या सापाला पकडून चंद्रभागा नदीत सुखरूप सोडले. ...
तालुक्यातील सोनापूर येथे मंगळवारपासून दूषित पाण्यामुळे जवळपास ६६ जणांना अतिसाराची लागण झाली आहे. यात पाच चिमुकल्यांचाही समावेश आहे. चार रुग्ण गंभीर असल्याची माहिती आहे. ...
मध्यरात्री होत असलेल्या रेतीच्या अवैध वाहतुकीची मादी बिबट बळी ठरली आहे. पोहरा मार्गावर रेतीच्या ट्रकची धडक लागल्याने बिबटाचा ठार झाल्याचा दावा करीत वनविभागाने अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध वनगुन्ह्याची नोंद केली. ...
गतवर्षीच्या खरिपात बोंड अळीच्या संकटाने एक लाख ९१ हजार हेक्टरवरील कपाशीचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. ‘एनडीआरएफ’च्या निकषाप्रमाणे जिल्ह्यात १८२.६० कोटींची मदतीची आवश्यकता आहे. ...
जिल्हाभरातील ८३९ ग्रामपंचायत हद्दीत सन २०१५-१६ आणि २०१६-१७ या आर्थिक वर्षात विविध योजनांतून सौरदिवे बसविण्यात आले. त्याची पंचायत समिती स्तरावरून दिलेली माहिती गोलमाल असल्याने बुधवारी जि.प. स्थायी समितीत वातावरण तापले होते. ...
घरातील पाळीव प्राण्यांसह पक्ष्यांना वाढत्या उष्णतेच्या झळा पोहोचताहेत. अशावेळी उष्माघाताने त्यांचा बळी जाण्याची भीती असते. मुक्या जीवांच्या मदतीसाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलण्याची आज खरी गरज आहे. ...
वडाळी स्थित बांबू गार्डन प्रेमीयुगुलांचा अड्डाच बनला आहे. येथे तैनात पोलीस ‘वॉच’ ठेवून दररोज चार ते पाच प्रेमीयुगुलांना पकडून फ्रेजरपुरा ठाण्यात आणतात. ठाण्याच्या आवारात प्रेमीयुगुलासह त्यांच्या नातेवाइकांची गर्दी जमली की, त्यांच्याकडे पाहूनच ठाण्यात ...