भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त शुक्रवार, १४ एप्रिल रोजी येथील इर्विन चौकात भीमसागर उसळणार आहे. चौकाला गुरुवारी सायंकाळीच यात्रेचे स्वरूप आले. ...
शहरातील अवैध धंद्यांवर पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या नेतृत्वात पोलिसांचे धाडसत्र सुरू आहे. शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास पोलिसांनी नगरसेवक भारत चौधरी यांच्या यशोदानगरातील वरली-मटका अड्ड्यावर धाड टाकून सात जणांंना अटक केली. ...
अचलपूर तालुक्यातील वडगावनजिक गावठी कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या काळवीटाची शेतकऱ्यांनी सूटका केली. ही घटना शुक्रवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून काळविटावर उपचार केल्यानंतर त्याला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आल ...
भारित सूचीकरण प्रणालीच्या माहिती व जनजागृतीसाठी शुक्रवारी खा. विकास महात्मे यांच्या नेतृत्वात आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संतोष महात्मे यांच्या नियोजनात सायकल रॅली काढण्यात आली. ...
वाहतूक घनतेचा प्रश्न सोडविणारे शार्दुलचे मॉडेल रस्त्यावरील प्रदूषण व वाहनाचे इंधन या दोन्ही बाबींपासून होणारा त्रास वाचविणारे आहे. राज्य विज्ञान प्रदर्शनातून त्याचे मॉडेल देशपातळीवर पोहोचल्याचा अभिमान असल्याचे मत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नीलिमा टाके ...
दीडशे वीटभट्ट्यांमुळे बडनेरा शहर व परिसर प्रदूषणाच्या विळख्यात सापडले असून, नियमानुसार केवळ एकमेव चिमणी भट्टी उभारण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वीटभट्ट्या सुरू असाव्यात मात्र अनेक वर्षांपासून प्रदूषण व महसूल विभाग याविषयी चुप्पी का ...
दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी हाती घेतलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या गत दोन वर्षांतील कामांचे दृश्य परिणाम दिसू लागले आहेत. ही कामे राबविण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. प्रशासनाकडून तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेला विलंब होता कामा नये. ...
तेराव्या शतकातील संत बेंडोजी महाराज यांच्या प्रकटदिनानिमित्त समाधीचे दर्शन व महाप्रसादासाठी बुधवारी हजारो भाविक भक्तांची गर्दी घुईखेड येथील संस्थानात उसळली होती. चांदूर रेल्वेहून १७ कि.मी. अंतरावर असलेल्या घुईखेड येथे संत बेंडोजी महाराज यांच्या प्रकट ...
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेअंतर्गत तालुक्यातील १३ गावे उद्दिष्टाच्या जवळपास पोहोचली आहेत. पाणीदार गावे साकारण्यासाठी येथील हजारो हात राबत आहेत. यापैकी चार गावांमध्ये भारतीय जैन संघटनेतर्फे जे.सी.बी. व पोकलॅन उपलब्ध करून दिले जाणार आहे. ...
शहरात महात्मा फुले जयंतीचे औचित्य साधून एकाच वेळी ५० जणांनी अवयवदानाचा संकल्प करून ऐतिहासिक घटनेची नोंद केली आहे. येथील पुनर्जीवन फाऊंडेशनचे कार्य स्पृहणीय आहे. अवयवदात्यांची संख्या पाहता येथे अवयवदान शस्त्रक्रिया केंद्र स्थापित करावे, ..... ...