जगात एकच सत्य आहे आणि ते म्हणजे आत्मा, जगातील सर्व वस्तू नष्ट होतील, सृष्टीत असंख्य घडामोडी होतील, पण आत्मा हा चिरकाल टिकेल, कारण त्याला आदीही नाही आणि अंतही नसल्याचे प्रबोधन संत परमानंद महाराज यांनी येथे केले. ...
राजापेठ ते मालवीय चौकादरम्यानच्या उड्डाणपुलाखाली महापालिकेने सुरू केलेली पे अॅन्ड पार्क व्यवस्था आणि तत्कालिन सहायक आयुक्त राहुल ओगले यांचा होऊ घातलेला पुनर्प्रवेश या दोन विषयांवर आमसभा गाजण्याचे संकेत आहेत. ...
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती शनिवारी विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, संस्थांसह सामान्य नागरिकांनी उत्साहात साजरी केली. ...
नाव गोविंदराव गंगारामजी मसने... राहणार शिंदी बु., तालुका अचलपूर, जिल्हा अमरावती... ते १ मे रोजी वयाची शंभरी गाठणार आहेत. त्यांना या वयातही विनाचष्म्याने वृत्तपत्र आणि पुस्तक वाचन करताना पाहून लोक आश्चर्याने पाहतात. ...
शासनाने ४४०० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला असताना, स्थानिक बाजारात व्यापारी मात्र हमीपेक्षा एक हजारापेक्षा कमी दराने खरेदी करीत आहेत. नाफेडच्या १२ ही केंद्रांवर खरेदीची मंदगती व गोडाऊन किंवा ग्रेडर उपलब्ध नसल्याच्या कारणांमुळे शेतकºयांची लूट ह ...
आठ लाख अमरावतीकरांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या महापालिका यंत्रणेसमोर मनुष्यबळाचा बॅकलॉग भरून काढण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. दिवसेंदिवस शहराची लोकसंख्या व त्या तुलनेत कामाची व्याप्ती वाढत असताना प्रशासनाला मात्र, उपलब्ध मनुष्यबळाकडून काम करून घेण्याची कस ...
टोलमुक्तीसाठी नांदगाव पेठ येथील टोलनाका कार्यालयात नागरिकांनी शनिवारी ठिय्या दिल्याने खळबळ उडाली. मोर्शी-वरुड कृती समिती, वरूड तालुक्यातील संघर्ष ग्रुप व ट्रान्सपोर्ट असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला. ...
उन्हाळ्याच्या दिवसांत हिरव्या चाऱ्याचा अभाव, उष्णेचे वाढते प्रमाण यामुळे दुधाळू जनावरांना पोषक वातावरण मिळू शकत नाही. त्यामुळे दुधाची आवक कमी होते. ...
पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने जिल्ह्यात काही रेतीघाटांवरून वाळूचा उपसा बंद असला तरी मोठ्या प्रमाणात वाळू साठवून ठेवली जात आहे. त्याचवेळी बंदचा बाऊ करीत व्यावसायिकांकडून ती चढ्या दराने विकली जात आहे. याचा बांधकामावर परिणाम होत आहे, शिवाय अवैधरीत्या आ ...