वाढत्या तापमानामुळे चैत्रातच वैशाख वणव्याच्या झळा सोसणाऱ्या विदर्भात अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. जंगलातील पाणवठे आटू लागल्याने वाघांसह वन्यजीवांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. ...
व्हेट्स फॉर अॅनिमल व लक्ष्मी इन्स्टिट्यूटद्वारे नऊ हजार श्वानांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्यात आल्याचा पशुवैद्यकीय विभागाचा दावा चौकशी समितीने फेटाळला आहे. एका दिवशी कमाल १० ते १२ शस्त्रक्रिया अपेक्षित असताना नऊ हजार शस्त्रक्रिया निव्वळ कागदोपत् ...
आ. यशोमती ठाकूर यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी निवड झाल्यानंतर त्यांचे मंगळवारी अमरावतीत प्रथमच आगमन झाले. येथील पंचवटी चौकात त्यांच्या स्वागतासाठी काँग्रेसजन एकवटले होते. ...
तालुक्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात मोठ्या प्रमाणात मुरूमऐवजी पिवळ्या मातीचा वापर केला जात आहे. या खननाकरिता उपविभागीय अधिकाºयांनी परवानगी दिली असून, कंत्राटदार एकाच रॉयल्टीवर अनेक ट्रकद्वारा खनन करीत असल्याचा आरोप होत आहे. या र ...
राहुल गांधींनी टाकलेला विश्वास हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे. तुम्हा लोकांच्या प्रेमामुळे राष्ट्रीय पातळीवर कार्य करण्याची संधी मिळाली आहे. राजकारणाला समाजकारणाची जोड देऊन काँग्रेस पक्षाला मजबूत करू. २०१९ मध्ये पुन्हा काँग्रेस पक्ष सत्तेत येईल, अ ...
गिट्टी खदानमध्ये ६० फूट उंचीवर पडल्याने इसमाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. सतीश भीमराव वंजारी (२९,रा. मासोद, ह.मु. यशोदानगर) असे मृताचे नाव आहे ...
यंदा फेब्रुवारीपासूनच उन्हाची दाहकता जाणवायला लागली होती, तर मार्च संपताना ती तीव्र झाली आहे. त्यामुळे जंगलात वाघांसह वन्यजिवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ...