सेमाडोह येथील मुलताई ढाण्यात सोमवारी सकाळी ९.३० वाजता अचानक आग लागल्याने सुमारे ३७ घरांची राखरांगोळी झाली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, आदिवासी उघड्यावर आले आहेत. ...
जिल्ह्यातील १२ केंद्रांवर ८ एप्रिलपर्यंत ३.६० लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आली असली तरी किमान पाच लाख क्विंटल तूर खरेदी बाकी आहे. १८ एप्रिल ही डेडलाइन देण्यात आली. यामध्येही तीन सार्वजनिक सुट्या आल्याने केंदे्र बंद राहतील. उर्वरित पाच दिवसांत पाच ला ...
प्रदीप भाकरे ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेला १.३३ कोटी रुपयांनी लुबाडणाऱ्या ‘सायबरटेक’ अनियमितता प्रकरणाच्या चौकशी अहवालावरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहेत. एखाद्या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढून त्यातील लाखो रुपयांची अनियमितता शोधून ...
सामाजिक ऐक्य आणि सलोखा जपावा, शांतता कायम राहावी, यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या सूचनेवरून सोमवारी देशभरात राज्य आणि जिल्हास्तरावर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला. त्यानुसार येथील इर्विन च ...
शहरात काही दिवस शांतता राहिल्यानंतर चोरट्यांनी आपले डोके पुन्हा वर काढले. सोमवारी सायंकाळपर्यंत चोरीच्या तीन घटना समोर आल्या असून, त्यामध्ये लाखोंचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. राहुलनगर, मोतीनगर व एमआयडीसी येथील घरे चोरट्यांनी लक्ष्य केलीत. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शीतल पाटील यांचा विहिरीतील मोबाइल शोधण्यास पोलिसांना यश आलेले नाही. वरिष्ठ स्तरावर पाणबुड्यांचा शोध घेतला जात आहे, तर शहर प्रशासन स्तरावर अग्निशमन विभागाशी पत्रव्यवहार करून मदतीची अपेक्षा केली जात आहे. मात्र, आपत्कालीन स ...
जिल्ह्यात झाडांना आगी लावणारी टोळी सर्वत्र सक्रिय झाली आहे. त्यामुळे जिवंत झाडांच्या बुंध्याला आगी लावून ते जाळण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. याला आळा घालण्यात सार्वजनिक बांधकाम विभाग अपयशी ठरले असून, यामुळे जिल्ह्यातील प्रमुख मार्गावरील डेरेदार वृक् ...
विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून प्रसिद्ध झालेल्या वरूड तालुक्यात तीव्र पाणीटंचाईने संत्रा उत्पादकांना त्रस्त केले आहे. त्याच्या जोडीला असलेल्या वाढत्या तापमानामुळे संत्र्याच्या आंबिया बहराला गळती लागली आहे. २०० ते ४०० रुपये तासाप्रमाणे भाडे मोजूनही पुर ...
स्वच्छतेच्या १५० कोटी रूपयांच्या एकल कंत्राटाबाबत महापालिका प्रशासनाने स्वयंस्पष्ट प्रस्ताव देण्याचे निर्देश स्थायी समितीने दिल्याने आयुक्त बुचकळ्यात पडले. आयुक्तांकडून या प्रस्तावाबाबत गुरुवारपर्यंत स्वयंस्पष्टता अभिप्रेत असून त्यापूर्वी वरिष्ठ अधिक ...
शिधापत्रिकाधारकांच्या आधारकार्ड जोडणीच्या कामात येणाऱ्या तांत्रिक अडचणींबाबत पुरवठा अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष माहिती घेऊन त्या दूर कराव्यात. कुणीही गरजू व्यक्ती लाभापासून वंचित राहू नये, याची काळजी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर ...