वाढत्या उष्णतामानात सर्वत्र तीव्र पाणीटंचाईचे पडसाद उमटत आहेत. तिवसा तालुक्यातील अनेक गावांत पाण्याची भीषण टंचाई असताना अमदाबाद छोट्याशा गावात भरपूर जलसाठा असून, सिंचनाच्या दृष्टीने हे गाव खरेच सुजलाम् सुफलाम् असल्याचे चित्र आहे. ...
मेळघाटातील जीवनदायिनी गडगा व सिपना नदीचे पात्र आतापासूनच आटले आहे. आता अनेक ठिकाणी या नदीपात्रात खोदकाम करून मोठमोठे तळे तयार करण्यात येत आहे. या पात्रातून अवैधरीत्या पाण्याचा प्रचंड उपसा करून सिंचनासह वीटभट्टीकरिता वापरण्यात येत आहे. ...
शहरात अमृत पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाइपलाईन टाकण्यासाठी काँक्रीटचे रस्ते फोडण्यात येत आहे. यासाठी कंत्राटदाराद्वारा ब्रेकींग मशीनचा वापर करण्यात येत आहे. याठिकाणी ट्रॅक्टरवरील जनरेटरच्या मोठ्या आवाजाने नागरिक त्रस्त झाले आहे. ...
‘सारे बोलो एकसाथ, दुष्काळाशी दोन हात’ अशा घोषणा देत वरुड तालुक्यातील माणिकपूर व झटांगझिरीच्या ग्रामस्थांनी जल संधारणातून दुष्काळ संपविण्याचा निर्धार केला. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्यासह अनेक मान्यवरांनी बुधवारी श्रमदान करून गावकऱ्यांचा उत्साह वा ...
महापालिका आयुक्त हेमंत पवार यांचा सचिव तथा कनिष्ठ लिपिक योगेश कोल्हे याला एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक केल्यानंतर एसीबीने गुरुवारी आयुक्त कार्यालयाची झाडाझडती घेतली. उपअधीक्षक जयंत राऊत यांच्या नेतृत्वात एसीबी पथकाने सीसीटीव्ही फुटेजची बारकाई ...
लोकमत न्यूज नेटवर्कचांदूरबाजार : आ. बच्चू कडू यांनी गुरुवारी परतवाडा-मोर्शी मार्गावर सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील सुपरवायझरच्या कानशिलात लगावली. सर्वसामान्यांसह आमदारांच्या संतापाचा कडेलोट झाल्याने हा प्रकार घडला.नागरिकांची सुरक्ष ...
तरुण मतदारांच्या संख्येत वाढ व्हावी, मतदान प्रक्रियेतील त्यांचा सहभाग वाढावा याकरिता निवडणूक आयोगाने आता शालेय विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. ...
पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून पाणी स्त्रोत आटल्याने गावकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. या पार्श्वभूमिवर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाद्वारा केलेल्या उपाययोजनांचा जि.प. अध्यक्षांनी बुधवारी आढावा घेतला. ...
शहरालगतच्या ब्रिटिशकालीन वडाळी तलावात प्रमाणापेक्षा अधिक गाळ साचल्याने कधी न दिसलेली तलावातील जमीन आता उघडी पडू लागली आहे. या ऐतिहासिक तलावाला दोन तलावांची साथ असल्याने पाण्याचा ‘फ्लो’ कायम आहे. ...