नागपूर येथील मराठी बोली साहित्य संघाचे सहावे बोली साहित्य संमेलन इचलकरंजी येथे ३० मे रोजी होत आहे. त्याच्या अध्यक्षपदी अमरावती जिल्ह्यातील नामवंत साहित्यिक प्रतिमा इंगोले यांची निवड करण्यात आली आहे. ...
खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्यांचा पारंपरिक पिके घेण्याकडेच अधिक कल असतो. परंतु वैद्यकीय व्यवसायात असलेले हाडाचे शेतकरी आशिष वानखडे यांनी पहिल्यांदाच हळदीची लागवड केली. एका एकरात हळदीने त्यांना पावणेदोन लाखांचा नफा मिळवून दिला. ...
शालेय पोषण आहाराच्या मागील सहा वर्षांतील रिकाम्या पोत्यांचा हिशेब शासनाने २० एप्रिलच्या शासनादेशाने मागितला आहे. त्याचा निषेध शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी गुरुवारी येथील शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर तांदळाची रिकामी पोती विकून केला ...
येथील मध्यवर्ती कारागृहाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेच्या अनुषंगाने तटाची उंची वाढविण्यासंदर्भात प्रायोगिक तत्त्वावर निर्णय झाला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांक डून तसा प्रस्ताव तयार केला जाणार आहे. ...
तालुका तसा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि परंपरेचा वारसा जपणारा. मंगरूळ दस्तगीर येथील युवा शेतकऱ्याने ती जपत आपल्याकडील वऱ्हाडी १५ बैलगाड्यांतून जवळपास १० किमी विवाहस्थळी नेले आणि नवरीलाही सजविलेल्या दमणीतून घरी आणले. ...
जीवन-मरणाच्या चक्रात अडकलेल्या साडेपाच वर्षीय श्रेया तांबट या चिमुकलीवर शस्त्रक्रिया करून तिच्या शरीरात सीएपीडी कॅथेटर बसविण्यात आले. या शस्त्रक्रियेतून तिला जीवदान मिळाले. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारची शस्त्रक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक श ...
घनकचरा विलगीकरण केल्याशिवाय कच-यास मूल्य प्राप्त होत नाही वा त्यावर प्रकिया करणारे प्रकल्प यशस्वी होत नाहीत, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन महापालिकांना घनकच-याचे विलगीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. ...
लगतच्या आंध्र प्रदेशमध्ये ‘ग्लायफोसेट’ या तणनाशकाच्या विक्रीवर सरकारने बंदी घातल्यानंतर यवतमाळ येथील कृषी विभागाने गुणवत्ता नियंत्रण विभागाला आरोग्यासह पर्यावरणाला घातक या तणनाशकावर बंदी घालण्याचे पत्र दिले आहे. ...
भारतीय संसदेत वनसंवर्धन अधिनियम २५ आॅक्टोबर १९८० नुसार वनजमिनींचा वनेतर कामांसाठी वापर करायचा असल्यास केंद्र सरकारची लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, राज्यात वनहद्दीतून अनेक रस्ते गेले. यासाठी दोन्ही बाजूकडील वृक्षांची कत्तल करण्यात आली. ...
तिवसा तालुक्यातील धारवाडा (पुनर्वसन) येथील अतिसाराने दुसरा बळी कौंडण्यपूर येथील निर्मला ठाकरे यांचा घेतला. त्यांचा १ एप्रिल रोजी सकाळी मृत्यू झाला. दरम्यान, गावातील अतिसाराला कारणीभूत पाण्याचा नमुना अहवालासाठी प्रशासनाने दिलेली २ मेची वेळ टळून गेली त ...