येथून काही अंतरावर असणाºया आखतवाडा रस्त्यावर काही दिवसांपूर्वी खडीकरण करण्यात आले. मात्र, अद्यापही डांबरीकरण झाले नसल्याने हा रस्ता पूर्णत: खराब झाला आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी शेतकºयांकडून होत आहे. ...
पानी फाऊंडेशन आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांनी स्पर्धा हाच उद्देश न ठेवता, जलसंधारणातून गावाचा कायापालट करण्याचे ध्येय ठेवून कामे करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी मंगळवारी केले. ...
सध्या महागाईने उच्चांक गाठला आहे. अशातच पेट्रोल व डिझेलच्या भावातही वाढ झाली आहे. केंद्र सरकारच्या जनहितविरोधी धोरणाकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे उपशहरप्रमुख अमोल निस्ताने यांच्या नेतृत्वात २४ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात डफळी वाजवत भीख मांगो ...
नागपूर-औरंगाबाद मार्गातील देवगाव येथे तितर-बटेर खरेदी करीत असताना वनविभागाने कार्स संघटनेच्या मदतीने केलेल्या कारवाईत तीन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून ३६ जिवंत तितर-बटेर, ससे व दोन कार जप्त केल्या. ...
जिल्ह्यातील १२ तूर खरेदी केंद १८ एप्रिलपासून बंद करण्यात आलेत. शेतकºयांच्या घरी चार लाख क्विंटलवर तूर पडून असल्याने ठिकठिकाणी आंदोलने झालीत, अखेर शासनाला नमते घ्यावे लागले. ...
आयुक्त हेमंत पवार यांचा सचिव ऊर्फ ‘पीए’ म्हणून काम करणारा कनिष्ठ लिपिक योगेश कोल्हे याला एसीबीने रंगेहाथ पकडून महापालिका यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली. ...
पूर्व मेळघाट वन विभागाच्या टेम्ब्रुसोंडा व चिखलदरा परिक्षेत्रांतर्गत वैराट परिसरातील जंगलात मंगळवारी सायंकाळी ७ वाजता लागली. यात जंगलाची राखरांगोळी झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. ...
पारंपरिक पिकांना फाटा देत यावर्षी तिवसा तालुक्यातील भारवाडी गावातील राऊत बंधूंनी हळद पिकाची लागवड केली. पहिल्याच प्रयत्नांत त्यांनी विक्रमी उत्पादन घेऊन तालुक्यातील इतर शेतकºयांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. ...
तालुक्यातील खारतळेगाव येथील रहिवासी चुन्नीलाल सोमवंशी यांच्या घराला अचानक रात्री १५ दिवसांपूर्वी आग लागली होती. या आगीत त्यांच्या घराचे नुकसान झाले होते. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना काही दिवस मंदिरात राहावे लागले होते. ...