लहान शेतकऱ्यांची शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होण्यासाठी जिल्ह्यात जागतिक बँकेच्या सहकार्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची (पोखरा) उपलब्धी आहे. पहिल्या टप्प्यात १२ गावसमूहाची निवड करण्यात आली. यामध्ये एकूण २०२ गावांचा समावेश करण्यात आला. प् ...
महापालिकेचे सेवा प्रवेश नियम २०१६ आणि सुधारित आकृतिबंध मंत्रालयात अडकला असून, प्रशासनाचा पाठपुरावा कमी पडल्याने सहा महिन्यांनंतरही मान्यता मिळालेली नाही. ...
चारघड प्रकल्पातून नदीत पाणी सोडण्याची मागणी काठावरील खेड, उदखेड, खोपडा, बोडणा, लाडकी, शिरखेड आदी गावांतून होत होती. त्यांच्या मागणीची दखल घेत आ. अनिल बोंडे यांनी जिल्हा परिषदेत ठिय्या दिला. ...
जागतिक बँक व राज्य शासनाच्या सहकार्याने ‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प’ (पोखरा) जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या मार्गदर्शनासाठी गुरूवारी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयामार्फत श्री शिवाजी कृषी महाविद्यालयात जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण् ...
केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी शनिवारी येथील प्रसिद्ध उद्योजक चंद्रकुमार जाजोदिया यांच्या शारदानगरस्थित निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. ते खासगी दौऱ्यावर आले असताना जाजोदिया यांनी त्यांचा छोटेखानी सत्कार केला. ...
हवामानाच्या विविध धोक्यापासून फळपिकाच्या मृग बहराला संरक्षण मिळावे, यासाठी जिल्ह्यातील अधिसूचित मंडळात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. ...
२१ मे रोजी होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीचा आखाडा हळूहळू तापू लागला आहे. सर्वाधिक मतदारसंघ असलेल्या महापालिकेतील या निवडणुकीचा ज्वर दिसू लागला असून, गटनेत्यांच्या दालनात बैठकांचा रतीब घालण्यात आला आहे. एकंदर या निवडणुकीचे वारे महापालिकेत घुमू लाग ...
तालुक्यातील बेरदाभुरू गावातील वऱ्हाडी मध्य प्रदेशात घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला शुक्रवारी सकाळी ११ वाजता धूळघाट गावाजवळ अपघात झाला. यात पाच जण गंभीर जखमी झाले असून, २० लोकांना गंभीर दुखापत आहे. धूळघाट ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन जखमींना मदत केली. ...