उन्हाच्या तीव्रतेसह पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. मे महिन्याच्या अखेरच्या टप्यात जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, पाणीस्त्रोत आटल्याने गावकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १११ गावां ...
विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था अमरावती मतदारसंघातून सदस्य निवडीसाठी सोमवार, २१ मे रोजी मतदान होणार आहे. भाजपचे प्रवीण पोटे आणि काँग्रेसचे अनिल माधोगडीया यांच्यात थेट लढत असून, ४८९ मतदारांच्या हाती या दोन्ही उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फै ...
छत्रीतलाव परिसरात पाणी पिण्यासाठी आलेल्या मोरावर भटक्या श्वानांनी हल्ला चढवून जखमी केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. काही वन्यप्रेमींना हा प्रकार दिसल्याने मोराचे प्राण वाचले. जखमी मोराच्या उपचारासाठी रविवारी सरकारी पशुचिकित्सालय उघडून उपचार करण्यात ...
बडनेरा जुनिवस्तीस्थित नव्याने साकारलेल्या जलकुंभाचे रविवारी दोनदा नाट्यमय उद्घाटन झाले. भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांच्या नेतृत्वात दुपारी पेढे भरविले, तर आ.रवि राणा यांनी जल्लोषात सायंकाळी जलकुंभ रीतसर सुरू झाल्याची घोषणा केली. ...
येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या ऐवजपूर शिवारात आग लागल्याने ४ एकरांतील ऊसाचे पीक जळाल्याची घटना शनिवारी घडली. शेताच्या काठावरून गेलेल्या ३३ केव्ही वीज वाहिनीच्या स्पार्किंगमुळे सदर आग लागल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. ...
भारतीय शिक्षण पध्दतीत मध्यंतरीच्या काळात अनेक आमुलाग्र बदल झालेत. जागतिकीकरणाच्या आजच्या काळात नवनवीन बाबींचा समावेश शिक्षण पध्दतीत होण्याची गरज आहे. तंत्रज्ञानात सातत्याने बदल होत आहेत. ...
शहरात अनेक ठिकाणी सिमेंट रस्त्याची कामे सुरू आहेत. त्याला क्युरिंग सुद्धा करणे गरजेचे असून याकरिता एकीकडे पाणीटंचाइमुळे नागरिकांना एक दिवसआड पाणीपुरवठा होत आहे, तर दुसरीकडे क्युरिंगकरिता टँकरने पाणी आणावे लागत असल्याची परिस्थिती बांधकाम विभागावर ओढवल ...
जडीबुटी व्यवसायाआड नागरिकांची दिशाभूल व फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार अमरावती शहरात पुढे येत आहे. एका जडीबुटी व्यवसायीकाने महागडे चारचाकी वाहन खरेदी केल्याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी तक्रार एका व्यक्तीने पोलीस उपायुक्त चिन्मय प ...
गतवर्षी अल्प पावसाने कमी झालेले उत्पादन, त्यात कृषी मालाला भाव नसल्याने मानसिकदृष्ट्या खचलेल्या शेतकऱ्यांना महावितरण कंपनीचे उंबरठे झिजवावे लागत आहे. जिल्ह्यातील साडेसात हजार शेतकरी कृषिपंपाच्या वीज जोडणीपासून वंचित आहेत़ ...
वनविभागात सरळसेवेतील वनक्षेत्रपाल (आरएफओ), सहायक वनसंरक्षक (एसीएफ) यांनी निवड भरतीनुसार बंधपत्राचा भंग केल्यानंतरही त्यांच्याकडून करारानुसार रक्कम वसूल करण्यात आली नाही. ...