लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाराष्ट्र शासनाने १ मे १९५० नंतर पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय असे स्वतंत्र खाते सुरू केले. पशुसंवर्धन दिन साजरा करण्याचा हेतू समाजातील अतिशय कष्टाळू, मेहनती व ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या माणसांशी स ...
केंद्र शासनाने गरीब लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री घरकूल ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. शहरी व ग्रामीण अशा दोन विभागात ही योजना राबविली जात आहे. ...
भाजपने कर्नाटक राज्यामध्ये लोकशाहीचा गळा घोटला. बहुमत नसतानाही सत्ता स्थापन करण्यासाठी लोकशाहीचा खून केल्याच्या निषेधार्थ शुक्रवार, १८ मे रोजी इर्विन चौक येथे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाच्यावतीने निदर्शने करण्यात आली. आ. ...
रायली प्लॉट येथील सतिधाम मंदिरालगतच्या गोवर्धननाथ हवेली स्थित संकुलातील चार व्यापारी प्रतिष्ठाने शुक्रवारी सकाळी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या भीषण आगीत लाखोंचे साहित्य जळून खाक झाले. ...
शासनाने बंद केलेली तूर खरेदी केंद्र दोन दिवसांत सुरू न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा शुक्रवारी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना दिलेल्या निवेदनातून जिल्हा काँग्रेसने दिला आहे. ...
गुरुकुंजात गुरुवारी अघटित घडले. मृतदेहाला शेवटच्या प्रवासात आपल्या चीरनिद्रेच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी योग्य रस्ता उपलब्ध न झाल्यामुळे नातेवाइकांनी शासनाच्या तुघलकी कारभारावर ताशेरे ओढत मोझरी बस स्थानकाच्या पुढ्यात जुन्याच जागी अंत्यविधी आटोपला. ...
येथील प्रियदर्शिनी व दादासाहेब खापर्डे संकुलातील गाळेवाटपाच्या धोरणाचा मुद्दा आचारसंहितेत अडकला आहे. आचारसंहिता पुढे करून प्रशासनाला या मुद्द्याला सोयिस्कर बगल देणे शक्य झाले, तर दुसरीकडे धोरण निश्चितीअभावी गाळेधारकांना तब्बल दीड महिने दिलासा मिळाला ...
विभागातील शिक्षकांच्या समस्यांबाबत शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी शुक्रवारी राज्याचे शिक्षण संचालक गंगाधर म्हमाने यांच्याशी संवाद साधला. अनेक मुद्द्यांवर सकारात्मक तोडगा यावेळी काढण्यात आला. ...
अमरावती: रॉयली प्लॉट येथील सतीधाम मंदिरालगतच्या गोवर्धननाथ हवेली स्थित व्यापारी संकुलातील चार दुकाने शुक्रवारी सकाळी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या भीषण आगीत लाखोंचा साहित्य जळून खाक झाले. ...