गतवर्षीच्या खरिपात बोंड अळीच्या संकटाने एक लाख ९१ हजार हेक्टरवरील कपाशीचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. ‘एनडीआरएफ’च्या निकषाप्रमाणे जिल्ह्यात १८२.६० कोटींची मदतीची आवश्यकता आहे. ...
जिल्हाभरातील ८३९ ग्रामपंचायत हद्दीत सन २०१५-१६ आणि २०१६-१७ या आर्थिक वर्षात विविध योजनांतून सौरदिवे बसविण्यात आले. त्याची पंचायत समिती स्तरावरून दिलेली माहिती गोलमाल असल्याने बुधवारी जि.प. स्थायी समितीत वातावरण तापले होते. ...
घरातील पाळीव प्राण्यांसह पक्ष्यांना वाढत्या उष्णतेच्या झळा पोहोचताहेत. अशावेळी उष्माघाताने त्यांचा बळी जाण्याची भीती असते. मुक्या जीवांच्या मदतीसाठी प्रत्येकाने खारीचा वाटा उचलण्याची आज खरी गरज आहे. ...
वडाळी स्थित बांबू गार्डन प्रेमीयुगुलांचा अड्डाच बनला आहे. येथे तैनात पोलीस ‘वॉच’ ठेवून दररोज चार ते पाच प्रेमीयुगुलांना पकडून फ्रेजरपुरा ठाण्यात आणतात. ठाण्याच्या आवारात प्रेमीयुगुलासह त्यांच्या नातेवाइकांची गर्दी जमली की, त्यांच्याकडे पाहूनच ठाण्यात ...
अमरावती ते चांदूर रेल्वे मार्गावर रस्ता ओलांडताना एका तीन वर्षीय मादी बिबटाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ती जागीच ठार झाली. ही घटना सोमवारी रात्री २ च्या सुमारास घडली. ...
तालुक्यातील खारी येथील घटनेप्रकरणी पोलिसांना हवे असलेले मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांनी मंगळवारी दुपारी १ वाजता धारणी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. ...
कायम सोबत करणाऱ्या आपल्या सावलीनेच साथ सोडल्याचा अनुभव येत्या २५ मे रोजी अमरावतीकर घेणार आहेत. या दिवशी दुपारी १२ वाजून ३० मिनिटे आणि ४ सेकंद होताच, पुढील ५२ सेकंदांकरिता सावली आपली साथ सोडेल. ...
जिल्हा परिषदेतील काही वर्षांपासून बंद पडलेली व्हिडीओ कॉन्फरन्स सेवा नव्याने कार्यान्वित करण्यात आली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय व विभागीय आयुक्त कार्यालयातून व्हिसीचा संवाद आता झेडपीतून साधण्याचा मार्ग मोकळा झाला. ही सुविधा सुरू होताच सोमवार, ७ म ...
रेल्वे गाड्यांच्या पार्सलमधून नेमके काय पाठविले जाते, हे तपासणारी स्वतंत्र यंत्रणा नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे रेल्वेत घातपाती कारवायांसाठी समाजकंटक पार्सलद्वारे शस्त्रे व स्फोटक पदार्थ सहजतेने ...