वाढत्या चोरीच्या घटनांवर अंकुश लावण्यासाठी मध्य रेल्वे मुंबई विभागाने लांब पल्ल्यांच्या काही महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे सुरक्षा बलासह सीसीटीव्ही कॅमे ...
गेल्या महानगरपालिका निवडणुकांआधी घाईगडबडीत अमरावती ते बडनेरा मार्गावरील नरखेड रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपूल राजकारण्यांनी सुरू केले. त्यानंतर तब्बल दीड वर्षे होऊनही हा उड्डाणपूल अंधारातच आहे. दोन महिन्यांपासून यावर लाईट्स बसविण्यात आले. मात्र, सुरू का हो ...
येथील रेल्वे स्टेशनवर काझीपेठ-पुणे या गाडीच्या थांब्याबाबत नागपूर रेल्वे बोर्डातून पाठविलेला प्रस्ताव मुंबई येथील रेल्वे मुख्यालयाने फेटाळल्याची माहिती रेल रोको कृती समितीचे अध्यक्ष नितीन गवळी यांनी माहिती अधिकाराच्या पत्रातून मिळविली. ...
महापालिकेतील सामान्य प्रशासन विभागाचा (जीएडी) पायपोस कुणाच्याही पायात राहिलेला नाही. सहायक आयुक्तांना डावलून अनेक फायली थेट उपायुक्तांकडे जात असताना महत्त्वाच्या फायलींची ब्याद आपल्याकडेच नकोच, असा पवित्रा अधीक्षकांनी घेतला आहे. ...
एका बालकाचा डेंग्यूने मृत्यू, तर सहा संशयित रुग्ण आदर्श ग्राम झाडा गावात आढळल्यानंतर आरोग्य प्रशासन जागे झाले. बेपत्ता असलेल्या सचिवावर कारवाईचे आदेश जिल्हा परिषदेने दिले आहेत. ...
शिक्षणावर त्याचा भर आहे; पक्षिसंवर्धन व्हावे, पर्यावरण अबाधित राहावे, यासाठी तो झपाटला आहे. हरित सेनेशी जुळलेल्या वडिलांच्या पाठबळामुळे त्याने आपल्या व्यासंगात इतरांना सहभागी करून निसर्गाशी जवळीक साधली आहे. शंतनु प्रभाकर पाटील असे या पक्षिप्रेमीचे ना ...
परकोटाच्या आतील बुधवारा परिसरातील शंभर वर्षांपूर्वीच्या बहुतांश ऐतिहासिक विहिरी आटल्यामुळे रहिवाशांना पाणी टंचाईची झळ सोसावी लागत आहे. विहिरींतील गाळ काढण्यासाठी नागरिकांनी वारंवार लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला. ...
केंद्र शासनाने देशातील ११६ शहरांचा जीवनशैली निर्देशांक (लाइव्ह अॅबिलिटी इंडेक्स) काढण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील १२ शहरांची जीवनशैली मूल्यांकनासाठी निवड करण्यात आली असून, यात अमरावती शहराचाही समावेश करण्यात आला आहे. ...
कीर्र रात्रीचे दोन वाजले होते. लगतचे गाव गर्द झोपत असताना सुमारे २५ वन कर्मचारी व वनाधिकारी एखाद्या मंत्र्याला असलेल्या ‘झेडप्लस’ सुरक्षेप्रमाणे रस्त्याचे लोकेशन घेत होते. सर्वांच्या मनात धाकधुक, भिती जवळपास ५० कि.मी. नंतर पार करून ठरलेल्या ठिकाणी पि ...