सन २०१४-१५ ते २०१६-२०१७ दरम्यान पायाभूत पदांना संरक्षण मिळाले नसल्याने संचमान्यतेतील पायाभूत पदांना संरक्षण द्या, सन २०१७-१८ ची संचमान्यता करताना तसे निर्देश शिक्षण संचालक प्राथमिक व माध्यमिक यांना द्यावेत, अशी मागणी शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष ...
महापालिकेने तब्बल २.०४ कोटी रुपये खर्चून घेतलेल्या मल्टियूटिलिटी फायर रेस्क्यू वाहनातील अनियतमिततेची चौकशी करण्याची आदेश आयुक्त हेमंत पवार यांनी दिले आहेत. २५ मे रोजी आयुक्तांनी हे आदेश काढले असून, चौकशीची जबाबदारी कार्यकारी अभियंता (१) अनंत पोतदार य ...
नांदगाव पेठ टोल नाक्याजवळ लिक्विड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) ने भरलेला टँकर शनिवारी पहाटे उलटला. प्रशासनाने संपूर्ण सावधगिरी बाळगून टँकरला चाकांवर ठेवले. यावेळी काहीही चूक झाली असती तरी उन्हाच्या पाऱ्याने गॅसचा भडका उडाला असता आणि चार ते पाच किलोमीटरचा ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील फळ व भाजी बाजारात शेतकऱ्यांकडून आलेला कांद्याला उत्पादनापेक्षाही कमी भाव मिळत आहे. उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. तोच कांदा खासगी किरकोळ व्यापाऱ्यांनी विकत घेतल्यानंतर कृत्रिम भाववाढ करण्यात आल्याची चिन्हे आहे ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या खरीप हंगामात नैसर्गिक धोक्यापासून पिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी अधिसूचित १५ पिकांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे कवच मिळणार आहे. कर्जदार शेतकऱ्यांसाठी ३१ जुलै, तर बिगर कर्जदार खातेदारांसाठी २४ जुलै ही अंतिम मु ...
मधुचंद्राच्या रात्री पती जवळ येत नव्हता. तिनेच पुढाकार घेतला. मात्र, आधी मित्र बनू, असे म्हणत पतीने वेळ टाळली. दहा दिवसानंतर पत्नीने हा घटनाक्रम सासरच्या मंडळीच्या कानावर टाकताच पतीने रागाच्या भरात मारहाण करीत तिच्याशी अनैसर्गिक कृत्य केले. ...
केरळ येथे निपाह विषाणूमुळे उद्भवणाऱ्या आजाराचा उद्रेक पाहता, अमरावती जिल्ह्यातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. निपाह आजाराच्या उपाययोजनेसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. सद्यस्थिस्तीत नाग ...
अन्य कोणीही साथ सोडली तरी सावली मात्र कधीच माणसाची साथ सोडत नाही. म्हणूनच कोणा व्यक्तीने दिलेल्या अव्याहत साथीला सावलीची उपमा दिली जाते. शुक्रवार, २५ मे रोजी मात्र या सावलीने अमरावतीकरांची साथ सोडली. निमित्त होते झिरो शॅडो डे अर्थात शून्य सावली दिनाच ...
अचलपूर तालुक्यातील पाचशे कोटींचा शहानूर मध्यम प्रकल्प प्रशासनाने पूर्णत: दुर्लक्षित केला आहे. धरणाच्या भिंतीवर मोठमोठी झाडे व धोकादायक रेनकट्स आहेत. यामुळे प्रकल्पालाच धोका निर्माण झाला आहे. प्रकल्पावर कुठेही स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा नसल्यामुळे हा प् ...