रस्त्याने पायदळ जाणाऱ्या तीन तरुणींची दुचाकीवरील दोन तरुणांनी छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार शहरात उघड झाला आहे. भरदिवसा घडलेल्या या प्रकाराने मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. ...
निकालदर्शक अभिलेखाद्वारे विभागीय आयुक्तांनी केलेल्या मूल्यांकनात अमरावती जिल्हा परिषदेने तृतीय क्रमांक पटकाविला आहे यात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) चे सर्वाधिक योगदान लाभल्याची प्रतिक्रिया मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी दिली. ...
विधानपरिषदेची आचारसंहिता संपुष्टात आल्याने महापालिकेत मोठे बदलीसत्र राबविले जाणार आहे. मागील अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत कर्मचाºयांची यादी अंतिम टप्प्यात असून जुनच्या पहिल्या आठवड्यात आयुक्त हेमंत पवार यांच्या आदेशान्वये सामान्य प्रशासन विभा ...
घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ च्या तरतुदींचे पालन न करणाऱ्या व्यक्तींना स्पॉट फाईन ( जागेवरच दंड) करण्याचे अधिकार महापालिकांना प्रदान करण्यात आले आहेत. मात्र बहाल करण्यात आलेल्या अधिकाराचा महापालिकेला विसर पडल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. शहरात अस्वच ...
हाथ साबूत पण चालता येत नाही़ दररोज आपली दिनचऱ्या पूर्ण सांभाळत येणाºया प्रत्येक दिवसाचे स्वागत चाकावरच्या आयुष्यावर काढण्याचे बळ मागील ३० वर्षांपासून मिळत असले तरी लालफीतशाईच्या दुर्लक्षामुळे हतबल होण्याची वेळ तिच्यावर आली आहे़ ...
एसटीची फेरी नेमकी किती वाजता येणार त्याचा अंदाज नसल्याने प्रवाशांची कुचंबणा होते. बसची वाट पाहत वेळ केल्यास प्रवासी अन्य वाहतूक सेवेकडे वळतो. यावर तोडगा काढला जाणार आहे. ...
वर्षभरापूर्वी अधिकारशून्य करण्यात आलेल्या अतिरिक्त आयुक्तांकडे नव्याने नऊ विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी देण्यात आलेले ५ लाखांपर्यंतचे वित्तीय अधिकार कमी करून त्यांना ३ लाख रूपयांच्या स्वाक्षरीचे धनी करण्यात आले आहे. ...
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) बोर्ड नवी दिल्ली अंतर्गत घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. जिल्ह्यात या अभ्यासक्रमाच्या पाच शाळा आहेत. ...