जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तोंडावरच बोगस बियाणे बाजारपेठेत आल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय ११ जून रोजी जिल्हा परिषदेच्या आमसभेत घेण्यात आला. दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीसाठी मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे यांनी पाच सदस्यीय समि ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आॅनलाईन नोंदणी केलेले ३७ हजार शेतकरी तूर खरेदीच्या प्रतीक्षेत असताना केंद्रांना मुदतवाढी ऐवजी शासनाने या शेतकऱ्यांना एक हजाराचे अनुदान देण्याचा नवा फंडा काढला आहे. याविषयीचे प्रत्यक्ष आदेश धडकले नसले तरी मंगळवारच्या मंत् ...
मान्सून सुरू होऊन आठवडा उलटत असताना राज्यातील टँकरवारी संपलेली नाही. तब्बल ३,२९१ गाववाडे अद्यापही तहानलेली असून त्यांना १,७७७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ...
येथील वादग्रस्त स्मशानभूमीचा विषय अधिक जटील झाला असून रस्त्याअभावी सोमवारी चिखलातून स्मशानभूमीपर्यंत चिखल तुडवीत माजी ग्रामपंचायत सदस्यांचा मृतदेह गावकऱ्यांना न्यावा लागला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. ...
खरीप हंगाम सुरू होताच जिल्ह्यात राजा, जादूगर नामक कंपनीचे बोगस बी.टी बियाणे बाजारपेठेत दाखल झाल्याचा भंडाफोड सोमवारी पुराव्यानिशी जिल्हा परिषदेच्या आमसभेत सदस्य देवेंद्र भुयार यांनी केला. मागील वर्षी बोगस बियाण्यांमुळे बोंडअळी, बुरसीजन्य रोगामुळे कपा ...
२७ फेब्रुवारी २०१७ च्या बदल्याच्या शासन निर्णयाची योग्य अंमलबजावणी न झाल्याने विस्थापित शिक्षकांनी बदली प्रक्रियेतील अन्याय विरोधात सोमवारी शिक्षकांनी जिल्हा परिषदेसमोर एकदिवसीय उपोषण करीत शासनाचे लक्ष वेधले. ...
गत आठवड्यात झालेल्या वादळी, वाऱ्यासह दमदार पावसाने तिवसा मतदारसंघातील बहुतांश गावांतील वीज गूल झाली. काळोखाने ग्रामस्थ हैराण तरीही वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. परिणामी आ. यशोमती ठाकूर यांनी सोमवारी महावितरण कार्यालयात धडक ...