गतवर्षी अल्प पावसाने कमी झालेले उत्पादन, त्यात कृषी मालाला भाव नसल्याने मानसिकदृष्ट्या खचलेल्या शेतकऱ्यांना महावितरण कंपनीचे उंबरठे झिजवावे लागत आहे. जिल्ह्यातील साडेसात हजार शेतकरी कृषिपंपाच्या वीज जोडणीपासून वंचित आहेत़ ...
वनविभागात सरळसेवेतील वनक्षेत्रपाल (आरएफओ), सहायक वनसंरक्षक (एसीएफ) यांनी निवड भरतीनुसार बंधपत्राचा भंग केल्यानंतरही त्यांच्याकडून करारानुसार रक्कम वसूल करण्यात आली नाही. ...
वाढत्या खर्चामुळे डबघार्ईस आलेल्या सेवा सहकारी संस्थांना सहकार विभागाद्वारा एक लाखांपर्यंत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील ६१३ पैकी ४२२ सोसायट्या पात्र ठरल्या, तर १९१ सोसायटी निकषात बाद झाल्यात. या सर्व सोसायटींच्या प्रस्तावाची विभाग ...
कर्नाटकात अल्पमतातील भाजपा सरकारला संधी देऊन बहुमतातील काँग्रेस व जेडीयू पक्षांना डावलण्यात आल्याच्या निषेधार्थ शनिवारी शहर काँग्रेसद्वारा येथील इर्विन चौकात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. ...
जेवण आटोपून छतावर फिरताना एका युवा व्यापाऱ्याचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. शुक्रवारी मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास सातुर्णा ते साईनगरदरम्यान श्रद्धा श्री अर्पाटेमेंटमध्ये ही घटना घडली. अनूज वसंत आडतीया (३७) असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळ ...
शासनाने बंद केलेली तूर, हरभरा खरेदी त्वरित सुरू करण्याच्या मागणीसाठी अचलपुरात विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी निवेदन देण्यासोबत साखळी व बेमुदत उपोषण सुरू केले. ...
मे महिन्यातील उन्हाच्या तडाख्याने शहरातील बहुतांश जलस्रोत आटल्यामुळे पाणीपुरवठ्याची मदार आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर आली आहे. त्याचवेळी पाण्याची दुपटीने मागणी वाढल्यामुळे आता शहरातही पाणीप्रश्न पेटला आहे. अमृत योजनेच्या भरवशावर बढाया मारणारे मजी ...
आरसीपीच्या कर्मचाऱ्याने मद्यधुंद अवस्थेत रायफल घेऊन पोलीस आयुक्तालयात गोंधळ घातल्याने पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेच्या अनुषंगाने शहर आयुक्तालय हद्दीतील मद्यपी पोलिसांची यादीच तयार केली जाणार असून, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाराष्ट्र शासनाने १ मे १९५० नंतर पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय असे स्वतंत्र खाते सुरू केले. पशुसंवर्धन दिन साजरा करण्याचा हेतू समाजातील अतिशय कष्टाळू, मेहनती व ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या माणसांशी स ...
केंद्र शासनाने गरीब लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री घरकूल ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. शहरी व ग्रामीण अशा दोन विभागात ही योजना राबविली जात आहे. ...