जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने गतवर्षीपासून पाण्यासाठी आसुसलेल्या नदी-नाले खळखळून वाहू लागले आहेत. पूरस्थिती कायम असल्याने वाट मिळेल तेथे पाणी शिरले आहे. हजारो हेक्टर क्षेत्रातील पिके पाण्याखाली आली असून, शेकडो हेक्टर शेतजमिनी पुराच ...
शहरात डेंग्यू व अन्य कीटकजन्य आजाराने डोके वर काढल्याच्या पार्श्वभूमिवर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवर प्रशासनाने फौजदारीचा इशारा दिला आहे. संबंधितांविरुद्ध फौजदारीसोबतच दंडात्मक कारवाईचेही आदेश स्वास्थ्य निरीक्षकांना दि ...
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिष्टमंडळाला दिलेल्या आश्वासनावर महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समिती समाधानी नाही. सभागृहात जोवर १०० टक्के अनुदानाची घोषणा होत नाही, तोवर माघार घेणार नाही, असा निर्णय एकमताने घेण्यात आल्याची माहिती शिक्षक ...
बडनेरा येथील रहिवासी वहिदा या महिलेने तृतीयपंथीयांचा चालविलेला छळ रोखण्यासाठी तृतीयपंथीयांनी बुधवारी पत्रपरिषदेच्या माध्यमातून न्याय मिळण्याची भूमिका मांडली. पोलिसांनी आम्हाला अपेक्षित असलेली बाजू समजून घेतली नाही. त्यामुळे पोलिसांकडून न्याय न मिळाल् ...
यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात हवा तसा पाऊस न झाल्याने व धरण परिसरात अपेक्षित पाऊस न पडल्याने ९ जुलैनंतरही जिल्ह्यातील अनेक प्रकल्प हे तहानलेले आहेत. अनेक प्रकल्पांचा आतपर्यंत पाणीसाठा हा ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याने चिंता वाढली असून, धरण परिसरात व ...
पावसाबरोबर तापमानात सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे शहरात विषाणूजन्य आजारांचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. सर्दी, खोकला, ताप याचबरोबर पोटाचे विकार आणि उलट्या जुलाब आदी आजारांनी ग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. ...
अलीकडच्या पाच वर्षांत पाऊस लहरी झालेला आहे. किंबहुना गत ५५ वर्षांचा आढावा घेता मान्सूनच्या आगमनात विविधता आढळते. या कालावधीत मान्सून तब्बल १२ वेळा नियमित कालावधीपेक्षा उशिरा आलेला आहे. ...
पावसापासून बचाव करण्यासाठी टिप्परखाली लपलेल्या एका इसमाचा चिरडून मृत्यू झाला. ही घटना फे्रजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील नासीरभाई यांच्या खदान परिसरात मंगळवारी सकाळी ८.३० वाजता घडली. देवीदास गंगाराम चैलवार (५०,रा.मासोद) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी फे्र ...