विभागात गेल्या हंगामात सरासरीपेक्षा २६ टक्के कमी पाऊस झाल्याने भूजल पुनर्भरण झालेच नाही. पाच वर्षांतील भूजलाच्या तुलनात्मक सरासरीनुसार पश्चिम विदर्भातील सर्वच ५६ तालुक्यांतील भूजल पातळीत यंदाच्या उन्हाळ्यात कमी आलेली आहे. ...
अतिदुर्मीळ जिवांच्या गटात मोडणारा आणि मेळघाटच्या जंगलात पाच वर्षांपूर्वी नोंद करण्यात आलेल्या फॉस्टर्नचा मांजºया साप चक्क बडनेरा येथील बस आगारात आढळला. ...
राज्याच्या आदिवासी विकास विभागाने २००९ ते २०१४ या कालावधीत राबविलेल्या योजनांमधील घोटाळाप्रकरणी १२ प्रकल्प अधिका-यांवर थेट फौजदारी दाखल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...
अंगात देव येत असल्याचे सोंग करून अंधश्रद्धा पसरविणाऱ्या पवन घोंगडे ऊर्फ घोंगडे महाराजाच्या आई-वडिलांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्याच्या घरात तीन तलवारी सापडल्यामुळे पोलिसांनी आरोपींविरुद्ध ४/२५ आर्म्स अॅक्टचाही गुन्हा नोंदविला ...
खरीप हंगाम तोंडावर आलेला असतानाच तालुक्यातील बँकांनी पीक कर्जवाटपाची कार्यवाही त्वरेने सुरू करावी. अतिरिक्त कागदपत्रांची मागणी बँकेने केल्याचे लक्षात येताच थेट शाखाधिकाऱ्यावर कारवाईचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविला जाणार असल्याचे निर्देश तहसीलदा ...
पाच वर्षात हुलकावणी दिलेल्या पावसाचे यंदा वेळेवर होणारे आगमन बळीराजाला सुखावणारे ठरले. रोहिणीपाठोपाठ मृगातही मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने शिवारात पेरणीपूर्व मशागतीला वेग आला. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शासनाने हरभरा खरेदीला मुदतवाढ दिली. प्रत्यक्षात खरेदीदार यंत्रणेची मंदगती, बारदाना, गोदाम नाही आदी कारणांमुळे बहुतेक दिवशी केंद्र बंद राहिली. सद्यस्थितीत चार केंद्रावरील खरेदी बंदच आहे. अशा स्थितीत १३ जूनला केंद्रांची मु ...
स्थानिक बाजार समितीच्या आवारात पकडलेल्या कत्तलीच्या जनावरांच्या प्रकरणात शुक्रवारी बाजार समितीच्या २२ संचालकांसह सचिव अशा २३ जणांचे पोलिसांनी बयान नोंदविले. या चौकशीने संपूर्ण बाजार समिती हादरून गेली आहे. ...
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पापळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला गुणवत्तापूर्ण व उत्कृष्ट आरोग्य सेवेमुळे आयएसओ ९००१:२०१५ मानांकन प्राप्त झाले आहे. ...
बाजार समितीच्या आवारातून रविवारी सायंकाळी जनावरांच्या अवैध वाहतूकप्रकरणी स्थानिक पोलिसांनी स्थानिक कर्मचाऱ्यांसह आरोपींना अटक केली होती. ठाणेदार समीर शेख यांनी चौकशीसाठी थेट सभापती व संचालकांना समन्स जारी केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले. ...