गत आठवड्यात झालेल्या वादळी, वाऱ्यासह दमदार पावसाने तिवसा मतदारसंघातील बहुतांश गावांतील वीज गूल झाली. काळोखाने ग्रामस्थ हैराण तरीही वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. परिणामी आ. यशोमती ठाकूर यांनी सोमवारी महावितरण कार्यालयात धडक ...
गोव्यातील कळंगुट पुलाजवळील पाण्यात बुडालेल्या पाच जणांपैकी एक मृतक दर्यापूर ठाण्याचा पोलीस कर्मचारी असल्याची माहिती आहे. पाचपैकी तिघांचे मृतदेह सद्यस्थितीत पोलिसांच्या हाती लागले, तर दोघांचा शोध सुरू आहे. ...
भारतातून केवळ महाराष्ट्रात क्वचितच भागात आढळणारा पिवळ्या ठिपक्याचा कवड्या बिनविषारी सापाच्या अंडी कृत्रिमरीत्या उबवून पिलांना जन्म दिला. हा प्रकार ... ...
आपल्या प्रेम प्रकरणात पती अडथळा ठरत असल्यामुळे पत्नी, पत्नीचा मामे भाऊ व प्रियकराच्या मदतीने पतीला संपविल्याचा धकादायक प्रकार रविवारी दुपारी ३ वाजतादरम्यान उघडकीस आला. ...
भारतातून केवळ महाराष्ट्रात क्वचितच भागात आढळणारा पिवळ्या ठिपक्याचा कवड्या बिनविषारी सापाच्या अंडी कृत्रिमरीत्या उबवून पिलांना जन्म दिला. हा प्रकार अमरावती येथील सर्पमित्रांनी १० जून रोजी केला. ...
जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरू पाहणाऱ्या बेलोरा विमानतळाचे ओएलएस सर्वेक्षण होऊन सहा महिने झाले. तथापि, संरचना (डिझाइन), नियोजन (प्लॅनिंग) संदर्भात निविदा प्रक्रिया मंत्रालयस्तरावर प्रलंबित असल्याने विमानतळाच्या विकासाचा गती मिळत नाही, हे वास्तव ...
पावसाळ्यात शहरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये, नदी-नाल्याचे पाणी वस्त्यात शिरू नये, यासाठी महापालिकेने नालेसफाई मोहीम सुरू केली आहे. काही दिवसांपासून महापालिकेची यंत्रणा मान्सूनपूर्व तयारीला लागली असली तरी अद्यापपर्यंत ७० ते ७५ टक्केच काम झाल् ...
जिल्ह्यात चोवीस तासांपासून दमदार पावसाने मूळ धरले. पावसामुळे रविवारी चांदूर रेल्वे तालुक्यातील पुनर्वसित घुईखेडमध्ये पहिल्याच पावासचे पाणी घरांमध्ये शिरले. मेळघाटात नदी-नाले वाहते झाले, तर अचलपूर शहर शनिवारच्या पावसाने धुतले गेले. पावसाचा आनंद जिल्ह् ...