व्याघ्र प्रकल्पानजीकच्या शेतीला वन्यप्राण्यांपासून होणाऱ्या पीक नुकसानाच्या कारणास्तव शेती आणि जंगलाच्या मध्ये तारेच्या जाळीचे कुंपण घालण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेतून व्याघ्र प्रकल्पानजीकच्या शेतकऱ्यांना दिलास ...
अनुसूचित जमाती व वन निवासी (वनहक्क मान्य करणे) अधिनियम व वनमित्र मोहिमेंतर्गत मेळघाटातील वनहक्क धारकांची बाजू जाणून त्यांच्या मागण्यांची पूर्तता करावी, या मागणीसाठी गुरूवारी माजी आमदार पटल्या गुरूजी यांच्या नेतृत्वात जिल्हाकचेरीवर आदिवासी बांधवानी धड ...
तुरीची शासकीय खरेदी करण्याला नकार देत शासनाने तुरीला प्रतीक्विंटल एक हजाराचे अनुदान घोषित केले व आठ दिवसांत अनुदान देण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. प्रत्यक्षात एक महिना होऊनसुद्धा घोषणेची पूर्तता अद्याप झालेली नाही. खरेदी केलेल्या तुरीचे चुकारेही म ...
अमरावती शहरातील एका मंगल कार्यालयात गुरुवारी रात्री ८ वाजता दोन तृतीयपंथीय विवाहबंधनात अडकले. या अनोख्या लग्नाची चांगलीच चर्चा होती. लग्नाकरिता राज्यभरातून तृतीयपंथीयांनी हजेरी लावली होती. ...
चौफुलीवर उभी असणारी दुचाकी रस्त्याच्या खाली घे, असे म्हटल्याने दुचाकीस्वाराने वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याशी वाद घालून मारहाण केली. सदरची घटना बुधवारी बडनेऱ्यातील जयस्तंभ चौकानजीक चौफुलीवर घडली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. ...
शेतकऱ्यांना पेरणीसाठी कृषिकर्जाची गरज आहे. सध्या १८ टक्केच कर्जवाटप झाल्याने गती वाढवावी व येत्या ३० जूनपर्यंत सर्व बँकांनी उद्दिष्टाच्या ५० टक्क्यांवर कर्जवाटप करावे, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी २५ जूनच्या आढावा बैठकीत सर्व बँकांना दिले ...
स्थानिक श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये १ जुलैपासून आठ रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह निघाले आहेत. डेंग्यू इलायझा या तपासणीद्वारे निदान करण्यात आल्याने सदर रुग्ण पॉझिटिव्हच असल्याचा दावा डॉ. मनोज निचत यांनी केला असून, तशी माहिती त्यांनी महापालिका आरोग्य अधिकारी सीम ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रचार साहित्यात अनेक प्रकारे ढवळाढवळ केली जात असल्याचे उघडकीस आले आहे. स्वत:च्या प्रसिद्धीसाठी राष्ट्रसंतांच्या साहित्याचा वापर करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाईचा बडगा श्रीगुरुदेव सेवा मंडळाने उगारला. यासंबंधी गुरुद ...
यंदाही महाबीजचे सोयाबीनचे बियाणे वांझोटे निघाल्याने असदपूर परिसरातील २०० हेक्टरवर क्षेत्रात मोड आलेली आहे. याबाबत कृषी विभागाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. उगवणशक्ती नसलेल्या सोयाबीन बियाण्यांना प्रमाणित कसे दाखविले, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहे ...