जिल्हा परिषदेत फायलींचा निर्धारित वेळेत निपटारा करण्याच्या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी वेळापत्रक ठरवून दिले आहे. फायलींवर एकाच प्रवासात निर्णय घेऊन कामांना गती द्या, अशा सूचना त्यांनी सर्व विभागांना दिल्या. प्रत्येक अधिकारी-कर ...
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी राजस्थान येथील कोटा शहरात घेण्यात आलेल्या पद्मा बकासनामध्ये सर्वात अधिक वेळ थांबून अचलपुरातील शुभम संजय पिहुलकर याने गोल्डन बूक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या नावासह ऐतिहासिक अचलपूर शहराचे नाव नोंदविले आहे. ...
मेळघाटातील कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू गतवर्षापेक्षा ३५ टक्कांनी कमी होण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्याचे व एकही मातामृत्यू होऊ न देण्याचे निर्देश राज्याचे आरोग्य संचालक संजीव कांबळे यांनी दिले ...
स्वच्छ वॉर्ड स्पर्धा संपुष्टात आल्याच्या साडेतीन महिन्यानंतरही या स्पर्धांचे निकाल नगरविकास विभागाकडे रखडले आहेत. विजेते वॉर्ड कोणते, पुरस्काराची रक्कम कुणी द्यायची, कुठल्या शीर्षातून ती खर्च करायची, याबाबत या खात्याकडून स्पष्ट निर्देश नसल्याने नपा- ...
एक वर्षापासून ६० हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही. त्यात शिक्षण शुल्क शासनाकडून प्राप्त झाले नसल्याने राज्यातील साडेतीनशे अभियांत्रिकी महाविद्यालयांची अवस्था बिकट झाली आहे. ...
भातकुली तालुक्यातील गणोरी येथे २० वर्षीय विद्यार्थी युवकाचा तुटून पडलेल्या वीजतारांनी बळी घेतला. ही घटना शनिवारी दुपारी गावालगतच्या आखरात घडली. यासंदर्भात महावितरणविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी करीत ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला. ...
देशभरातील ४,२०३ शहरांना उत्सुकता लागून राहिलेल्या बहुप्रतिक्षित ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’ चे शहरनिहाय मानांकन शनिवारी घोषित करण्यात आले. या सर्व शहरांची अमृत आणि नॉन अमृत अशी वर्गवारी करण्यात आली होती. त्यात अमृत शहराच्या ‘नॅशनल रँकिंग’मध्ये अमरावतीला ...
भाजपक्षाची निर्विवाद सत्ता असलेल्या महापालिकेला तब्बल ३१९ कोटींची देणी चुकवायची आहेत. डोईवर कर्जाचा डोंगर असल्याने शासनाकडून येणाऱ्या तोकड्या निधीवर महापालिकेचा आर्थिक डोलारा उभा असून, प्रशासन विकासकामांबाबात बॅकफूटवर आले आहे. ...