राज्य शासनाच्या १३ कोटी वृक्षलागवड मोहिमेचा जिल्ह्यात पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते वटवृक्षाच्या रोपणाने रविवारी महादेवखोरी वनक्षेत्रात शुभारंभ झाला. मोहिमेदरम्यान जिल्ह्यात महिनाभर २६ लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट असून, शहरे, गावे, शाळा, कार्या ...
महापालिकेतील सर्वाधिक महत्त्वाच्या बांधकाम विभागाला तीन प्रमुख अभियंते कुठून द्यायचे, असा प्रश्न महापालिका आयुक्तांना पडला आहे. सरकार प्रतिनियुक्तीचा अभियंता देत नाही आणि महापालिकेत त्या पदासाठी कुणी पात्र नाही, अशा अजब विवंचनेत प्रशासनप्रमुख अडकले आ ...
अल्पवयीन मुलींचा पाठलाग करून चॉकलेट गिफ्ट करणाऱ्या तीन रोडरोमिओंना शनिवारी सकाळी पोलिसांनी मालटेकडीजवळ पकडले. तक्रार देण्यास कोणीही पुढे न आल्याने फे्रजरपुरा पोलिसांनी तिघांविरुद्ध प्रतिबंधत्माक कारवाई केली आहे. ...
भोंदूबाबा पवन घोंगडे महाराज कोठे लपून बसला, याचा थांगपत्ता पोलिसांना अद्याप लागलेला नाही. भक्तमंडळी मात्र पवन महाराजच्या संपर्कात असण्याची शक्यता आहे. हे पाहता पोलिसांनी आता भक्तमंडळींची कसून चौकशी सुरु केली आहे. शुक्रवारी रहाटगावातील काही भक्तमंडळीं ...
विजेचे बिल जास्त आल्यास कोणतीही शहानिशा न करता बरेचदा महावितरणला दोष देण्यात येते. चुकीच्या मीटर वाचनामुळे किंवा मीटरमधील तांत्रिक दोषामुळे हे होऊ शकते. प्रत्यक्षात दैनंदिन जीवनात वाढलेला वीजवापर बघितला व वीज बिलाचे स्वत:च आॅडिट केल्यास पडताळणी करता ...
विभागातील शालार्थची प्रलंबित प्रकरणे येत्या १५ दिवसांत निकाली काढून स्था. स्व. संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता ९ व १० वी करिता ४० विद्यार्थ्यांमागे शिक्षकांची ३ पदे मंजूर केली जाणार आहे. ५ जुलै २०१६ पूर्वीच्या शिक्षकांना अनिवार्य असलेली संचमान्यतेची अट ...
आरटीओच्या नियमावलीचे सर्रास उल्लंघन होत असल्याने आरटीओने कारवार्इंचा बडगा उगारला असून, ११० वाहनांची तपासणी करून ३८ स्कूल बस व व्हॅनचालकांवर कारवाई केली. यातून ४३ हजार ७९० रुपये दंड वसुली करण्यात आली. ही मोहीम १५ दिवस राबविण्यात येणार आहे. ...
तालुक्यात सर्वत्र भेसळयुक्त कुंदा वपरून खवा व पेढे विक्री व्यवसायच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळ खेळला जात आहे. सामान्य नागरिकांसाठी ही मिठाई ‘गोड विष’ ठरत आहे. याकडे अन्न व औषध प्रशासन हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असून, संबंधित अधिकाऱ्य ...
येथील एका तरुणाचे पोट दुखत असल्याने तो डॉक्टरकडे गेला. तपासणीनंतर त्याला लिहून दिलेली चिठ्ठी घेऊन मेडिकल स्टोअरमध्ये गेला. पोटदुखीची औषधी घरी घेऊन आला नि औषध त्याचे सेवन केले. दुसऱ्यांदा औषध घेताना मात्र बाटलीतून पालीचे अवशेष बाहेर पडले. त्याने तत्का ...
काटआमला गावानजीक नाल्याच्या पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात दुचाकी घसरल्याने दोन चिमुकले बुधवारी रात्री वाहून गेले होते. धनश्रीचा मृतदेह गुुरुवारी सापडला, तर तब्बल ४० तासानंतर गाळात फसलेला नैतिकचा मृतदेह शोधपथकाच्या हाती लागला. या दोघांवर शुक्रवारी बहाद्द ...