जवाहर रोड स्थित सारथी मेन्सवेअरच्या दुसऱ्या मजल्यावर मंगळवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांचे महागडे कपडे व साहित्य जळून खाक झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाच्या चार बंबांचा मारा केल्यानंतर तासाभरानंतर आग नियंत्रणात आली. या भीषण आ ...
खरीप कर्जवाटपाचा वेग वाढविण्यासंबंधी वारंवार सूचना देण्यात आल्या असतानासुद्धा दुर्लक्ष करणे सेंट्रल बँकेला चांगलेच महागात पडले. जिल्ह्याची लीड बँक असणाऱ्या या बँकेमधील जिल्हाधिकारी कार्यालयाची सर्व खाती बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. ...
भूदान चळवळीत आचार्य विनोबा भावे यांना मिळालेल्या भूदानापैकी २०.८ हेक्टर जमीन भूदान यज्ञ मंडळाने नियमांना बगल देत चक्क विदर्भातील आठ शैक्षणिक संस्थांना बहाल केली. ...
राज्यात ६३ लाख हेक्टर वनजमिनींचे हिशेब जुळत नसताना गेल्या १५ वर्षांत वनभंगाचे गुन्हे दाखल करून सदर प्रकरणे न्यायालयात पाठविले नाही. त्यामुळे वनजमिनींचे वाटप विनापरवानगीने केल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
जिल्हांतर्गत आॅनलाईन बदली प्रक्रियेत चुकीची माहिती भरणाऱ्या ६० पैकी ४४ शिक्षकांची एक वेतनवाढ रोखण्यात आली आहे. याशिवाय या शिक्षकांना गैरआदिवासी भागातून मेळघाटात पदस्थापना देण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी १८ जुलै रोजी जारी केले. ...
भक्तीच्या वाटेवर गाव तुझे लागले.... आशीर्वाद घेण्यास मन माझे थांबले.... तुझ्या भक्तीचा झरा वाहू दे... पांडुरंगा, माझ्या माणसांना नेहमी तुझ्या सहवासात राहू दे... ...
शेतमालाला योग्य भाव आणि कर्जमाफीसाठी युवा स्वाभिमान पार्टीच्यावतीने तिवसा येथे करण्यात आलेल्या आंदोलनप्रकरणी सोमवारी तिवसा तालुका दिवाणी व फौजदारी न्यायालयात सुनावणी होऊन आ. रवि राणांसह २०० आंदोलक शेतकऱ्यांचा दंड माफ करण्यात आला. शेतकरीहिताच्या या नि ...
मध्यवर्ती कारागृहात नेहमीच गांजा येतो, बंदीजन मोबाईलवरसुद्धा बोलतात, यासाठी बंदीजनांना मोठी रक्कम मोजावी लागत असल्याची पोलखोल बंदी सूरज दर्शनाल याने पोलिसांसमोर केली. गांजा प्रकरणात अमरावती मध्यवर्ती कारागृहात चालणारे विविध गैरप्रकार पोलीस चौकशीमुळे ...