रिमझिम पावसात ओलेचिंब होण्याचा अवर्णनीय आनंद प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो. हा आनंद मिळविण्यासाठी अमरावतीकर मेळघाट गाठतात. मात्र, हीच स्वर्गीय अनुभूती देण्यासाठी पोहरा जंगल सज्ज झाला आहे. मेळघाटपाठोपाठ या जंगलालाही पावसाळी पर्यटनासाठी पसंती मिळू लागली ...
मणक्याला झालेल्या दुखापतीमुळे मागील पायाने अधू झालेल्या श्वानाला ‘वसा’ संस्थेने ‘जुगाड’ वापरून उभे केले. पुन्हा धावते केले. दोन महिन्यांच्या प्रेमळ सहवासानंतर या ‘जिमी’ने जगाचा निरोप घेतला. ...
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात हलका व मध्यम स्वरूपाचा होत असलेला पाऊस पिकांना पोषक आहे. काही तालुक्यात उशिराने पेरणी झाल्या. या पेरणीचा मेळदेखील साधला गेल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. ...
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार भय्यासाहेब उपाख्य चंद्रकांत रामचंद्र ठाकूर यांच्या पार्थिवावर शुक्रवारी मोझरी येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
यंदा खरिपाची पेरणी या आठवड्यात शेवटाला जाणार आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ८० टक्के पेरणी आटोपली असताना पीक कर्जवाटप मात्र २१ टक्क््यांवर अडकले आहे. बँकांचे सहकार्य नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. ...
वडाळी वनपरिक्षेत्र अंतर्गत कोंडेश्वर परिसरातील राखीव वनात चरत असलेली काठेवाडी गुरे ताब्यात घेताना वनकर्मचारी आणि काठेवाडी यांच्यात संघर्ष झाला. काठेवाडींनी गुरे पळवून नेली. ही घटना शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास घडली. ...
धामणगाव रेल्वे मतदारसंघासह जिल्ह्याच्या सिंचन विभागाशी संबंधित प्रलंबित विविध मुद्दे आ. वीरेंद्र जगताप यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे मांडले. नागपूर येथे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अमरावती ...
येथील फळ व भाजीबाजारात हजारो क्विंटल फळे व भाजीपाल्याची रोज लिलाव करण्यात येतो. याठिकाणी दिवसभर कोट्यवधी रूपयांच्या फळे व भाजीपाल्याची उलाढाल होत असते. मात्र या ठिकाणी फेकुन दिलेला भाजीपाल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यातून येथील व्यापारी ...