माजी आमदार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भैयासाहेब उपाख्य चंद्रकांत रामचंद्र ठाकूर यांच्या निधनानंतर विधीमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी शोकप्रस्ताव सादर केला. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी भय्यासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. ...
आदिवासी योजनेत घोटाळा झाल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाईसाठी विशेष कार्य पथकाने (एसआयटी) सन २००३ ते ३१ मार्च २००९ या कालावधीत कार्यरत प्रकल्प अधिकाऱ्यांची यादी मागविली आहे. ...
प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी होत असताना प्रतिबंधित प्लास्टिकवर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाला मर्यादा आल्याने शहरात सर्वत्र प्लास्टिकचा खच पडला आहे. महापालिका क्षेत्रातून दिवसाकाठी निघणाºया २०० ते २५० टन घनकचऱ्यात ६० ते ६५ टक्के प्लास्टिक असून, पालिकेला ...
शारीरिक, मानसिक व लैंगिक छळाचा आरोप करीत वहिदा नामक महिलेला अटक करा, अन्यथा आम्ही येथून हलणार नाही, असा पवित्रा तृतीयपंथीयांनी घेतला. सोमवारी ४० ते ५० तृतीयपंथीयांनी पोलीस आयुक्तालयात ठिय्या मांडला आणि यानंतर रास्ता रोको केल्याने पोलिसांची चांगलीच ता ...
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वनजमिनींचा वापर करावयाचा असल्यास अगोदर कार्य आयोजना मंजूर करणे बंधनकारक आहे. मात्र, महसूल विभागाच्या ताब्यातील ४५ लाख हेक्टर वनजमिनींबाबत गेल्या ३७ वर्षांपासून कार्य आयोजना मंजूर करण्यात आली नाही. वन संज्ञेतील ही जमी ...
लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : ‘विदर्भाचा कॅलिफोर्निया’ हे बिरूद संत्रा उत्पादकांसाठी उभारल्या न गेलेल्या तंत्रज्ञानाअभावी तकलादू ठरले आहे. संत्रा उत्पादकांचा स्वबळावर उपाययोजना करून संत्रा जगविण्याचे प्रयत्न सुरू असला तरी फळाला परप्रांतीय बाजारपेठेत भाव ...
गतवर्षी कपाशीचे पीक बोंडअळीने उद्ध्वस्त झाल्यामुळे यंदा सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा कल अधिक आहे. मात्र, अचलपूर, भातकुली व दर्यापूर तालुक्यात महाबीजचे ९,३०५ व मयूर व सुंदरम कपंनीच्या सोयाबीन वाण अत्यल्प उगवल्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकल ...