राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्या आदेशान्वये महापालिका क्षेत्रातील डेंग्यूबाधित रुग्णांचे स्पॉट मॅपिंग करण्यात आले आहे. याशिवाय एसओपी ‘स्टँडर्ड आॅपरेटिंग प्रोसिजर’ अंतर्गत बुकलेट तयार करण्यात आले असून, त्यात आरोग्यविषयक पायाभूत सुविधांची मा ...
अचलपूर येथील तहसीलदारांनी केलेल्या तपासणीत तालुक्यातील १२ रेशन दुकानदारांनी ई-पॉस मशीनचा वापर न करता, धान्यवाटप केल्याच्या कारणावरून निलंबित करण्यात आले आहे. रेशनचे हे धान्य कार्डधारक लाभार्थींना देण्यात आले किंवा नाही, याची तपासणी सुरू केल्याने काळा ...
भूदान जमिनीचे नियमबाह्य फेरफार व मंडळाद्वारे अधिनियमाला बगल देऊन अशासकीय संस्थांना भूदान जमिनींचे वाटप व भूदान जमिनी विक्रीबाबतची वृत्तमालिका ‘लोकमत’ने जनदरबारात मांडली. याची गंभीर दखल विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी घेतली आहे. याविषयी विभागातील पाचह ...
मेळघाटातील साद्राबाडी गावातील धरणीकंपाची भीती नागरिकांच्या मनातून दूर करण्यासाठी शनिवारी एनसीएस दिल्लीचे पथक गावात दाखल झाले. त्यांनी गावातील जिल्हा परिषद शाळेत भूकंपमापक यंत्र लावले आहे, त्यावर हादऱ्यांची नोंद होणार आहे. ...
बहुप्रतीक्षित स्वच्छता कंत्राटाच्या निविदाप्रक्रियेला शनिवारी सुरुवात करण्यात आली. दीड वर्षांपासून सत्ताधीशांच्या मनमर्जीत अडकलेल्या या स्वच्छता कंत्राटाकडे धुरिणांचे लक्ष लागले होते. निविदा जाहीर झाल्याने प्रशासनानेही सुटकेचा श्वास सोडला आहे. ...
रक्षाबंधन हे बहीण-भावाच्या प्रेमाचे बंधन..भारतीय संस्कृतीमध्ये या सणाला वेगळे महत्त्व आहे. हा सण तिवसा मतदारसंघाच्या आ. यशोमती ठाकूर यांच्यासाठी हा दिवस अंत्यत महत्त्वाचा आहे. मतदार संघातील ७५ हजार बांधवांच्या हातातील अनेक राख्यांपैकी एक राखी ही आ. य ...
महापालिकेचा दररोजचा खर्च ६० ते ७० लाख आणि उत्पन्न ८ ते १० लाख, अशी दयनीय अवस्था सध्या निर्माण झाली आहे. विकासकामांची बिले, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन तीन महिन्यांपासून थांबविले आहे. ...
जीवघेण्या स्वाईन फ्लू आजार निदानासाठी उपयुक्त पडणारी किटच आरोग्य प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यामुळे स्वाईन फ्लूच्या रुग्णांचे निदान होणार तरी कसे, असा प्रश्न उभा ठाकला आहे. खासगी रुग्णालयात स्वाईन फ्लूचे संशयित रुग्ण आढळ ...
मोर्शी येथील नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाचे अभियंता ऋषीकेश देशमुख यांनी शहरातील रस्ते झाडण्याकरिता किमान खर्चातून अनोख्या मशीनचा आविष्कार केला आहे. ...
: रासायनिक, अनुजीव तपासणीचा अहवाल - वैभव बाबरेकर अमरावती : विभागाच्या पाच जिल्ह्यांतील पाणी तपासणीच्या अहवालात यवतमाळ जिल्ह्याचे पाणीनमुने सर्वाधिक दूषित आढळून आले असून, अमरावती दुसºया क्रमांकावर आहे. यवतमाळातील ६ हजार ७९२ पाणीनमुन्यांची रासायनिक त ...