अमरावती ते बडनेरा मार्गावरील नरखेड रेल्वे क्रॉसिंग उड्डाण पुलाच्या उतारावर जीवघेणा खड्डा तयार झाला आहे. पावसाचे पाणी साचल्याने चालकांसाठी हा खड्डा धोक्याचा ठरत आहे. प्रशासनाची या गंभीर बाबीकडे डोळेझाक आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यासाठी येणार आहेत. मुख्यमंत्र्याचा दौरा अंबानगरीत होणार असल्याने प्रशासन सज्ज झाले आहे. ...
दैनंदिन स्वच्छता कंत्राटाबाबत सत्ताधीश व प्रशासनाच्या निर्णयबदलाचे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. सव्वा वर्षात निर्णयबदलाची ‘हॅट्ट्रिक’ होत असताना जुलैच्या आमसभेत त्यावर सत्ताधारी व विरोधी पक्षांनी सन्माननीय तोडगा काढावा, ..... ...
सलग तीन दिवसांपासून जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस होत आहे. मागील २४ तासांत सरासरी २९.४ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये नांदगाव खंडेश्वर तालुक्यात सर्वाधिक ९० मिमी व धारणी तालुक्यात ७० मिमी पाऊस कोसळला. पावसाने नदी-नाले ओसांडून वाहत आहेत. ...
अमरावती-बडनेरा मुख्य मार्गाची साहील लॉनसमोर दैनावस्था झाली आहे. त्यामुळे आजी-माजी नगरसेवकांनी बुधवारी खड्ड्यांतील पाण्यात झोपून आंदोलन केले व प्रशासनाला गंभीर इशारा देत तात्काळ दुरुस्तीची मागणी केली. ...
जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने गतवर्षीपासून पाण्यासाठी आसुसलेल्या नदी-नाले खळखळून वाहू लागले आहेत. पूरस्थिती कायम असल्याने वाट मिळेल तेथे पाणी शिरले आहे. हजारो हेक्टर क्षेत्रातील पिके पाण्याखाली आली असून, शेकडो हेक्टर शेतजमिनी पुराच ...
शहरात डेंग्यू व अन्य कीटकजन्य आजाराने डोके वर काढल्याच्या पार्श्वभूमिवर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवर प्रशासनाने फौजदारीचा इशारा दिला आहे. संबंधितांविरुद्ध फौजदारीसोबतच दंडात्मक कारवाईचेही आदेश स्वास्थ्य निरीक्षकांना दि ...
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिष्टमंडळाला दिलेल्या आश्वासनावर महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समिती समाधानी नाही. सभागृहात जोवर १०० टक्के अनुदानाची घोषणा होत नाही, तोवर माघार घेणार नाही, असा निर्णय एकमताने घेण्यात आल्याची माहिती शिक्षक ...