ग्राहक हक्क संरक्षण कायद्यानुसार वस्तू, साहित्य विक्री आणि खरेदीत ग्राहकांची फसवणूक होता कामा नये. असे असताना या कायद्याची बोळवण चालविली आहे. विविध चार्जेस आकारून ग्राहकांकडून छापील किंमतीपेक्षा जादा दर आकारला जातो. ...
गुरे चारत असताना एका धिप्पाड अस्वलीने पाठीमागून हल्ला चढविला. खचून न जाता घाबरता त्याने प्रत्युत्तर दिले. परंतु, अस्वलीच्या धारदार नखाने त्याला गंभीर जखमी केले. रक्तबंबाळ अवस्थेत कशीबशी सुटका करून तो झाडावर चढला. अस्वली व तिची पिलं त्याच्या उतरण्याची ...
सर्वसामान्यांना न्याय मिळावा, हाच आमच्या सरकारचा प्रयत्न आहे. मातंग समाजाच्या उत्थानाकरिता विविध योजना सुरू करून प्रत्येक कुटुंबाला १० बकऱ्या मोफत देऊ. मुस्लिम समाजाकरिता वरूड येथे एक कोटीतून शादीखाना, मुला-मुलींचे वसतिगृह, तालुक्यातून उत्कृष्ट कार्य ...
अनधिकृत जाहिरात व शुभेच्छा फलकांविषयी तक्रार करण्यासाठी महापालिकेकडून दोन टोल फ्री क्रमांक जाहीर केले. त्या दोन्ही टोल फ्री क्रमांकाच्या सेवा विस्कळित आहेत. त्यातील १८००-२३३-६४४१ हा टोल फ्री क्रमांक चक्क ‘डेड’ असल्याचे आढळले. तर अन्य एक टोल फ्री क्रम ...
मला अमरावतीत मुख्यमंत्र्यांनी पाठविले. मी दूत म्हणून आलोय. आ. रवि राणा हे मुख्यमंत्र्यांचे चांगले मित्र आहे. त्यांची विकासासाठी धडपड खरेच कौतुकास्पद असून, त्यांना मुख्यमंत्र्यांनी भरभरून निधी दिला आहे. मीदेखील दोन कोटींचा निधी देत असल्याची घोषणा राज् ...
उत्तुंग पाषाण भिंतीच्या आत हातून कळत-नकळत झालेल्या चुकांचे शिक्षेच्या रूपात प्रायश्चित करीत असलेले बंदीजन गणरायांच्या मूर्ती साकारत आहेत. नाशिकनंतर अमरावती मध्यवर्ती कारागृहात पहिल्यांदाच हा प्रयोग राबविला जात आहे. बंदीजनांच्या कलाकुसरीतून साकारलेल्य ...
अरबी समुद्रावरून वाहणारे वारे अत्यंत कमी बाष्प आणत असल्यामुळे पश्चिम विदर्भातील काही जिल्हे व उत्तर महाराष्ट्राला मोठा फटका बसला आहे. बंगालच्या उपसागरात होत असलेल्या घडामोडींमुळे विदर्भात पाऊस पडत आहे. अनेक दिवसांपासून अरबी समुद्रात काही घडामोडी नसल् ...
साद्राबाडीसह लगतच्या पाच गावांमध्ये दोन आठवड्यानंतरही नागरिक जीव मुठीत घेऊन राहात असल्याचे वास्तव आहे. दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले अन् रोजगारही हिरावला गेला. धक्क््यांची कमी होत असलेली तीव्रता हा दिलासा मानला तरी भूकंपाची दहशत नागरिकांच्या मानगुटीवर ...
भरधाव कार उड्डाणपुलाच्या पिलरला धडकल्याने झालेल्या अपघातात एक ठार, तर चार गंभीर जखमी झाले. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने ते सर्र्वेक्षण करण्यासाठी आले होते. शाहू राजू भोसले (३४, रा. बदलापूर) असे मृताचे, तर शैलेश धमरे (४८, रा. मुंबई), श्रेयस श्रीराम कट ...