दिल्लीतील जंतरमंतर येथे संविधान प्रत जाळून मुर्दाबाद घोषणा देणाºयांना कठोर शासन करावे, या मागणीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायींनी शहरात प्रचंड निदर्शने केली. इर्विन चौकात प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून रोष व्यक्त केला. याशिवाय विविध ठाण्यां ...
धनगर समाजानेही आरक्षणाच्या मागणीसाठी शक्ती एकवटली आहे. धनगर समाजास अनुसूचित जमाती (एस.टी) आरक्षण मिळावे, यासाठी महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ प्रणित मल्हार सेनेच्या वतीने पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या पुण्यातिथीनिमित्त १३ आॅगस्ट रोजी जिल्हा ...
बोंडअळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादन होणे नाही, याची खात्री करून तालुक्यातील निंबोली येथील एका शेतक-याने दोन एकरातील डौलात असलेल्या कपाशी पिकावर रविवारी ट्रॅक्टर फिरविला. ...
रुग्णांकडून पैसे उकळणे, नोंदीमध्ये अफरातफर, अल्प प्रतिसाद आदी कारणांमुळे राज्यभरातून ३५ रुग्णालयांना ‘महात्मा फुले जनआरोग्य योजने’तून बाद करण्यात आले आहे. योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. ...
शहरातील अस्वच्छतेने ‘स्वच्छ अमरावती-सुंदर अमरावती’ला हरताळ फासला असताना शाळांच्या परिसरात कमालिची अस्वच्छता असल्याचे वास्तव अधोरेखित झाले आहे. शाळांच्या आजुबाजुला केरकचऱ्याचे ढिग साचल्याने चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. राजापेठ स्थित भारतीय विद ...
पाणीटंचाई आराखड्याप्रमाणे जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने १ जानेवारी ते ३० जूनपर्यंत सुमारे ११ कोटी १२ लाख ३० हजार रूपयांचे कामे पूर्ण केलीत. तथापि तो निधी पावसाळा संपत असतानाही न मिळाल्याने जिल्हा परिषद यंत्रणा काकूळतीला आली आहे. ...
प्रदीप भाकरे ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नोकरभरतीवर आलेली बंदी व अलिकडे निवृत्त होणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यात झालेली वाढ पाहता महापालिकेत प्रभारी राज निर्माण झाले आहे. अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांकडे अन्य पदांचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. मात् ...
बडनेरा, अकोली आणि अमरावतीच्या मॉडेल रेल्वे स्थानकावर ओव्हर ब्रिज साकारले जाणार आहे. तसेच प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी ५१ कोटींच्या विविध विकासकामांचे कार्यारंभ आदेश रेल्वे मंत्र्यालयातून निघाल्याची माहिती खा. आनंदराव अडसूळ यांनी रविवारी पत्रपरिषद ...
नवे पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर पोलीस ठाण्यांना आकस्मिक भेट देणार असल्याच्या संदेशाने शनिवारी सर्वच ठाण्यांतील वातावरण अचानक शिस्तप्रिय दिसले. ठाणे तर चकाचक झाले, याशिवाय प्रत्येक टेबलावरील पोलीस कर्मचारी आपापल्या कामात व्यस्त असल्याचेही चित्र पा ...
आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. बंगळुरुहून ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन) शुक्रवारी अमरावतीत दाखल झाल्यात. त्या मशिन्स विलासनगरातील तीन शासकीय गोदामांमध्ये व जिल्हाधिकारी कार्यालयातील एका बॅडमिंटन हॉलमध्ये पोलीस बंदोबस्तात सुरक्षित ...