डेंग्यूच्या राक्षसाच्या पायांचे ठसे दिसूनही त्याकडे महापालिका आयुक्तांनी आश्चर्यकारक दुर्लक्ष केल्यामुळे या बकासुराने अमरावती महानगरातील चिमुकल्यांचा अन् मोठ्यांचाही घास घेणे सुरू केले आहे. आतापर्यंत चार जणांना या राक्षसाने गिळंकृत केले आहे. ...
अचलपूर तालुक्यातील ग्राम वझ्झर येथून दर्यापूरच्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत शिकणाऱ्या मुलांची भेट घेण्याची आईची इच्छा अधुरी राहिली. जवळापूर फाट्यावर अज्ञात ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत तिचा जागीच मृत्यू झाला. ...
शासन ध्येयधोरणानुसार वनजमिनीतून निघालेल्या अवैध उत्खन्ननाद्वारे गौण खनिजाची दंडात्मक रक्कम केवळ 200 रूपये प्रति घनमिटरप्रमाणे वसुली केली जाते. नियमानुसार 10 हजार 800 रूपये प्रति घनमीटर दंडाची रक्कम वसूल करणे आवश्यक आहे ...
दोन महिन्यांपूर्वी शहरात तुरळक आढळणाऱ्या डेंग्यूची आता अमरावती शहराला मगरमिठी पडली आहे. हजारांवर नागरिकांना डेंग्यूची बाधा झाली असल्याचा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला असताना, महापालिका मात्र यासंबंधाने लपवाछपवीचा खेळ खेळत आहे. 'लोकमत'नेच डेंग ...
शेतकऱ्यांना अडचणी सोडविण्यासाठी एक वर्षाच्या कार्यकाळात प्रयत्न केले. मात्र, काही संचालकांची अपेक्षापूर्ती करू शकलो नाही. या संचालक विरोधामुळे सभापतिपदाचा राजीनामा दिल्याचे अमरावती कृषिउत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रफुल्ल राऊत यांनी मंगळवारी पत्रपरि ...
रस्ते, वीज व निवारा या मूलभूत सुविधाही अजून पूर्णत्वास गेल्या नाहीत, ही व्यथा आहे वडुरा या गावाची. स्मार्ट सिटीत शहराचा विकास होत असला तरी खेडे मात्र, स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतरही भकास आहेत. ...
गाडगेबाबांच्या शेंडगावसाठी लाखो रुपयांचा विकासनिधी देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. पण, आजपर्यंत निधी प्राप्त न झाल्याने माजी सरपंचासह ग्रामस्थ स्मशानभूमीमध्ये बेमुदत उपोषणाला बसले आहेत. १५ आॅगस्टपासून लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्याचा निर्ण ...
राज्याच्या वनविभागात भारतीय वनसेवेच्या २८ आयएफएस अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी धडकले. महसूल व वनविभागाने पदोन्नती व बदलीने होणा-या पदस्थापनेचे आदेश निर्गमित केले आहेत. ...
शासकीय, प्रशासकीय कार्यालयांनी आवश्यक वस्तू व सेवा हे केंद्र सरकारच्या ‘जेम पोर्टल’वरूनच खरेदी करण्याची नियमावली आहे. परंतु, शासन निधी व अनुदानाचे वेगवेगळे तुकडे पाडून मर्जीनुसार साहित्य खरेदी केले जात आहे. ...
खरिपात सर्वाधिक पेरणीक्षेत्र असलेला सोयाबीन आता फुलोºयावर आहे. चार वर्षांपासून दुष्काळाची झळ सोसलेल्या शेतकऱ्यांना आता कुठे दिलासा मिळाला. मात्र, दोन आठवड्यांपासून पावसाचा ताण असल्याने, फुलगळ होत आहे. ...