शहरातील हजारावर स्त्री-पुरुषांना डेंग्यूची लागण झाली असतानाच ३०० पेक्षा अधिक लहानग्यांनाही या जीवघेण्या आजाराने विळखा घातला असल्याचे धक्कादायक आणि चिंताजनक चित्र समोर आले आहे. ...
जिल्ह्यातील मालखेड सावंगा तलावावर मोठा चिखल्या या स्थलांतरित पक्ष्याची दुर्मीळ नोंद पक्षिमित्रांनी घेतली. या आश्चर्यकारक नोंदीमुळे पक्षिप्रेमींकडून आनंद व्यक्त करण्यात आला. शुभम गिरी, प्रशांत निकम पाटील आणि अभिमन्यू आराध्य हे पक्षी निरीक्षण आणि छायाच ...
श्रावण महिना अनेक महत्त्वाचे सण घेऊन येतो. परंतु, सणासुदीच्या दिवसांत दरवर्षी दुधामध्ये भेसळ होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. शहरात मागील वर्षीही एका डेअरीवर भेसळयुक्त दुधाचा साठा एफडीएला आढळून आला होता. आतादेखील अन्न प्रशासन विभागाने नमुने घेऊन ...
डेंग्यूने दगावलेल्या रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत असल्यामुळे महापालिका आयुक्त संजय निपाणे आणि आरोग्य अधिकारी सीमा नैताम यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार युवा सेनेने शुक्रवारी कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदविली. युवा से ...
कमी दाबाचा पट्टा नागपूर, वर्धाकडे पश्चिमेकडून वायव्यकडे सरकत आहे. येत्या २४ तासांत कमजोर होण्याची शक्यता आहे. याच्या प्रभावामुळे विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत येत्या २४ तासांत काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे हवामानतज्ज्ञ अनि ...
चाकूच्या धाकावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना गुरुवारी नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. अल्पवयीन मुलास नागपुरी गेट पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले असून, त्याला बाल न्यायालयात हजर करण्यात आले. ...
केंद्र शासनातर्फे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत एक देशव्यापी सर्वेक्षणातून घेण्यात आले आहे. या सर्वेक्षणात ग्रामीण भागाचे सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षण अंतर्गत ग्रामस्थांनी एसएसजी १८ हे मोबाइल अॅप डाऊनलोड करून त्यावर आपली स्वच्छतेबाबतची ...
डेंग्यू या जीवघेण्या आजाराचा पश्चिम व-हाडात चोरपावलांनी प्रसार होत आहे. डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत अमरावती जिल्हा अव्वल असून, खासगी डॉक्टरांकडे एनएस-वन व इतर रक्तनमुन्यांच्या चाचणी पॉझिटिव्ह असलेले शेकडो रुग्ण उपचार घेत आहेत. ...
तालुक्यातील अनेक गावांत बुधवारी दुपारी ३ वाजेपासून सायंकाळपर्यंत हेलिकॉप्टरने अगदी कमी उंचीवरून घिरट्या घातल्या. त्यामुळे आदिवासींमध्ये भीती दाटली होती. तापी धरणाच्या हवाई सर्वेक्षणाचे वृत्त हाती येताच चर्चांना विराम लागला. ...
भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या १९६६ आणि १९८० साली अमरावतीत जाहीर सभा झाल्या. अमरावतीशी त्यांचे ऋणानुबंध होते, अशी माहिती जनसंघाचे जुने जाणते कार्यकर्ते छोटेलाल केसरवानी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ...