माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
मराठ्यांचे ५८ मोर्चे झालेत; मात्र शासनाला जाग आली नाही. मराठा आरक्षणाला कलाटणी देण्याचे काम शासनाने केले. आता मूक नाही, तर ठोक मोर्चा या शासनाला धडा शिकवेल. गनिमी काव्याने ९ आॅगस्टला आंदोलनाचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. ...
राज्याच्या नव्या भूजल अधिनियमानुसार आता प्रत्येक विहीर मालकास विहिरीची नोंदणी २० जानेवारी २०१९ च्या आत संबंधित उपजिल्हाधिकाऱ्यांकडे करणे बंधनकारक केले आहे. विहिरीचे नोंदणी प्रमाणपत्र २० वर्षांच्या कालावधीसाठी ग्राह्य असेल. ...
सकल मराठा समाजातर्फे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ९ आॅगस्ट रोजी अमरावती बंदची हाक देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने गुरुवार, २ आॅगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता स्थानिक रुक्मिणीनगर येथील अहिल्या मंगल कार्यालयात मराठा समाजबांधवांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित ...
घरासमोरच्या पटांगणात टेलिफोनच्या खांबाच्या अवतीभवती बागडणारा अर्जुन आता यापुढे दिसणार नाही. कारण ज्याच्याबद्दल त्याला भीती दाखवली जायची, नेमके त्याच निर्जीव खांबात संचारलेल्या विद्युत प्रवाहाने त्याचा बळी घेतला. त्याला असे कसे घराबाहेर जाऊ दिले, असे ...
सकल मराठा आंदोलन व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसविण्याच्या मुद्द्यावरून पोलिसांनी मराठा आंदोलक व लोकशाहिरांच्या अनुयायांचा चांगलाच धसका घेतला. परिणामी बुधवारी पोलिसांनी गर्ल्स हायस्कुल परिसरात चार टप्प्यात घेराव घालून चप्प्याचप्प्यावर लावलेला ...
शहरातील बिस्मिल्लानगर, लालखडी आदी भागातील ९५ अवैध नळ जोडण्या बुधवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या पथकाने खंडित केल्या. ३१ जुलैपासून ही धडक मोहीम हाती घेण्यात आली. ...
मोहन राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खाजेने संपूर्ण जिल्हा बेजार झाल्याची वस्तुस्थिती ‘लोकमत’ने बुधवारी लोक दरबारात मांडल्यानंतर सुस्तावलेली आरोग्य यंत्रणा जागी झाली. जिल्ह्यातील खाजेच्या औषधसाठ्याविषयी माहिती जिल्हा प्रशासनाने घेतली.आरोग्य विभ ...
अंबानगरी फोटो-व्हिडीओग्राफर असोसिएशनच्यावतीने संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथील कलादालनात आयोजित वन्यजीव छायाचित्र प्रदर्शन नुकतेच पार पडले. त्याला अमरावतीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांच् ...
सोशल मीडियामुळे अफवा व खोट्या बातम्या प्रसृत करण्याचे गैरप्रकार वाढले आहेत. या काळात वस्तुनिष्ठ व अचूक माहिती देण्याची जबाबदारी वृत्तपत्रे व वाहिन्यांनी पार पाडावी, तसेच अफवा व चुकीच्या माहितीला प्रतिबंध घालण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, असे आ ...