शासनाने बाजार समित्यांमध्ये शेतमाल हमीभावाने खरेदी करण्याचे धोरण आणले आहे. या कायद्यातील जाचक अटीविरोधात अडते व खरेदीदारांनी बुधवार, २९ आॅगस्टला एका दिवस व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बाजार समिती बंद ठेवावे या मागणीचे निवेदन बाजार समित ...
रोज तपोवन ते पंचवटी चौकातील राठी विद्यालयात इयत्ता नववीचा विद्यार्थी आपल्या मावशीच्या घरून दररोज सहा किलोमीटर पायी चालत येत असताना एके दिवशी त्याने मागितलेली लिफ्ट आयुष्याचा प्रवास करणारी ठरली. ...
घरासमोर झालेल्या अपघातात चार महिन्यांची एकुलती चिमुकली दगावली. आभाळाएवढे दु:ख मनात असताना, सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत अमरावतीच्या डॉ. सावरकर दाम्पत्याने तिच्या स्मृतिदिनी एका चिमुकलीवर मोफत हृदयशस्त्रक्रिया करून समाजाला नवी दिशा दिलीे़ ...
एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने भरदिवसा तरुणीची गळा चिरल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास खोलापुरी गेट ठाण्यामागील रस्त्यावर घडली. शिवानी सुनील वासनकर (१९, रा. तारखेडा) असे गंभीर जखमी तरुणीचे नाव असून, तिला उपचारासाठी खासगी रुग्णा ...
जिल्ह्यातील ग्रामीण भागात अजूनही अंत्यसंस्कारासाठी पुरेशी सुविधा नसल्याने मृतदेहांची अवहेलना होत आहे. जिल्ह्यातील गावे, वाड्या-वस्त्या मिळून दोनशेहून अधिक ठिकाणी स्मशानभूमीत अजूनही शेड नसल्याने उघड्यावरच दहन करावे लागत आहे. ...
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव (बैनाई) येथील गावकऱ्यांनी श्रमदानातून पाणीदार गाव साकारले. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत या गावाचा राज्यातील निवडलेल्या सर्वोत्कृष्ट १६ गावांमध्ये समावेश झाला आहे. ...
पंचायतराजमध्ये थेट ग्रामपंचायतींना लाखो रुपयांचा निधी केंद्र आणि राज्य शासन देत असले तरी त्याचा उपयोग मनमर्जीप्रमाणे होत असल्याचा प्रकार मेळघाटात उघडकीस येऊ लागला आहे. लाख रुपयांच्या हातपंप संरक्षणासाठी तब्बल दहा लाख रुपयांचा खर्च करण्यात आल्याचा संत ...